शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

coronavirus : भारतातील कोरोनाविरोधातील लढाई जनताकेंद्रित, प्रत्येकजण करतोय नेतृत्व - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 12:01 IST

संपूर्ण देशात गल्लीबोळात लोक एकमेकांना मदत करत आहेत. जनातेसोबत शासन-प्रशासनही लढत आहे

नवी दिल्ली - देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात च्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित केले. भारतातील कोरोनाविरोधातील लढाई ही जनताकेंद्री आहे. प्रत्येकजण या लढाईचे आपल्यापरीने नेतृत्व करत आहे. संपूर्ण देशात गल्लीबोळात लोक एकमेकांना मदत करत आहेत. जनतेसोबत शासन-प्रशासनही लढत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.  

मोदी म्हणाले की, भारतातील कोरोनाविरोधातील लढाई ही खऱ्या अर्थाने जनता केंद्री आहे. भारतात कोरोनाविरोधातील लढाई जनता लढत आहेत. प्रत्येकजण या लढाईचे आपल्यापरीने नेतृत्व करत आहे. तुम्ही लढत आहात. जनातेसोबत शासन आणि प्रशासन लढत आहे. देशातील प्रत्येक नागरिक कोरोनाविरोधातील या लढाईचा शिपाई आहे. तसेच या लढाईचे नेतृत्व करत आहे.

कोरोनाविरोधात देशवासीयांनी संकल्पशक्ती दाखवली आहे. विमान आणि रेल्वेचे कर्मचारी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. घरात काम करणारे कामगार, दुकानातील सामान्य कामगार, सफाई कर्मचारी, डॉक्टर, पोलीस यांच्याकडे पाहण्याची नजर बदलली आहे, असे मोदींनी सांगितले.

कोरोनविरोधात सुरू असलेल्या लढ्यादरम्यान बेफिकीर राहून चालणार नाही. कोरोना आपल्या घरात, गल्लीत, ऑफिसात आलेला नाही म्हणजे, तो येणारच नाही असे नाही. 'सावधानी हटी, दुर्घटना घटी', असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी घ्या, असे आवाहन मोदींनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात