शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Coronavirus: अवैधरित्या चीनला ५ लाख मास्क अन् ५७ लीटर सॅनिटायझर पाठवण्याचा डाव हाणून पाडला!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 12:49 IST

दिल्ली आयजीआय एअरपोर्टवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून हे समोर आणलं.

ठळक मुद्देया सर्व वस्तू देशाबाहेर निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात होताहा माल परदेशात कोण पाठवत होता याचा शोध घेतला जात आहेबर्‍याच वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीवर भारताकडून बंदी घातली आहे

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचं संक्रमण देशभरात वाढत असताना ७८ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर अडीच हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटकाळात देशात मास्क, सॅनिटायझर आणि पीपीई किट्स या सुरक्षा उपकरणांची मागणी वाढत आहे. अशातच अवैधरित्या या वस्तू चीन आणि अन्य देशांमध्ये निर्यात करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दिल्ली आयजीआय एअरपोर्टवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून हे समोर आणलं. विभागाने ५ लाख ८० हजार मास्क, ९५० बॉट्ल्समध्ये ५७ लीटर सॅनिटायझर आणि नवी दिल्लीयेथील कूरिअर टर्मिनलवर ९५२ पीपीई किट्ससह अन्य शिपमेंट थांबवण्यात आलं. या सर्व वस्तू देशाबाहेर निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात होता. यासोबतच कस्टम विभागाने २ हजार ४८० किलो रॉ मटेरियलदेखील जप्त केले. जे चीनला पाठवण्यात येत होते.

आता या प्रकरणाचा तपास केला जात असून हा माल परदेशात कोण पाठवत होता याचा शोध घेतला जात आहे. डीजीएफटीच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार हे सामान निर्यात केलं जाऊ शकत नाहीत. सध्या देशात कोरोना विषाणूच्या साथीचे संकट आहे अशा परिस्थितीत भारत सरकारने बर्‍याच वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. १९ मार्च रोजी सरकारने या वस्तूंची निर्यात थांबविली होती. त्यामध्ये सॅनिटायझर्स, मास्क देखील आहेत. त्याचवेळी या संकटात भारतात एन-९५ मास्क आणि पीपीई किट बनवण्याचे काम सुरू आहे.

कोरोना व्हायरसच्या या लढाईत या वैद्यकीय वस्तू महत्वाची भूमिका बजावतात. कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच या वैद्यकीय उपकरणांची मागणीही सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत हा माल गुप्तपणे परदेशात पाठविणे गुन्हा मानला जातो.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...तर येत्या ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त एड्स रुग्णांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट

आयुष्यात ‘ती’ गोष्ट जिव्हारी लागली; एमबीबीएस डॉक्टर थेट IAS अधिकारी बनली!

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

अर्थमंत्र्यांची घोषणा ५.९४ लाख कोटींची पण सरकारी खिशातून आता फक्त ५६,५०० कोटी जाणार!

...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन