शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

Coronavirus :सप्टेंबरपासून महाविद्यालये उघडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 03:43 IST

कोरोनाच्या साथीमुळे देशात २०२०-२१चे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होणार आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशात २०२०-२१चे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नेमलेल्या समितीने शिफारस केली आहे की, उच्चशिक्षणाच्या वर्षाची सुरुवात नेहमी जुलैच्या मध्यापासून होते; पण यंदा सप्टेंबर महिन्यापासून महाविद्यालये सुरू केली जावीत.कोरोनाच्या साथीमुळे देशातील सर्व शाळा, महाविद्यालये १६ मार्चपासून बंदच आहेत. २०२०-२१चे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू करावे, परीक्षा कधी घ्याव्यात याबाबत पाहणी करण्यासाठी यूजीसीने सात सदस्यांची एक समिती नेमली होती. तिने आपला अहवाल यूजीसीला शुक्रवारी सादर केला आहे.या अहवालात समितीने म्हटले आहे की, कोणत्याही शाखेच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा कोरोना साथीमुळे वेळेवर होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्षही जुलैच्या मध्याला सुरू होणार नाही याची सर्वांनाच पूर्वकल्पना होती.मात्र हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास जुलैनंतर आणखी किती महिन्यांचा काळ लागणार याचे उत्तर विद्यार्थी, शिक्षक , पालकअशा सर्वांनाच हवे होते. तसेच जुलैमध्ये होणाऱ्या काही परीक्षा यंदाच्या वर्षी घेणे शक्य नसल्याचे या समितीने म्हटले आहे. हरयाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड हे या समितीचे प्रमुख आहेत. इंटर-युनिव्हर्सिटी अ‍ॅक्सिलेटर सेंटरचे संचालक ए. सी. पांडे, वनस्थळी विद्यापीठाचे कुलगुरू आदित्य शास्त्री, पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू राजकुमार आदींचा या समितीतील सदस्यांत समावेश आहे.>शैक्षणिक वेळापत्रक तयार करणारयंदाचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू करावे यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार विद्यापीठ अनुदान आयोग विद्यापीठ परीक्षांचे तसेच शैक्षणिक वेळापत्रक तयार करेल. उच्चशिक्षण देणाºया संस्थांनी केंद्र सरकारला अपेक्षित असलेल्या मुदतीतच महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित आहे.