शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

Coronavirus :सप्टेंबरपासून महाविद्यालये उघडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 03:43 IST

कोरोनाच्या साथीमुळे देशात २०२०-२१चे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होणार आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशात २०२०-२१चे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नेमलेल्या समितीने शिफारस केली आहे की, उच्चशिक्षणाच्या वर्षाची सुरुवात नेहमी जुलैच्या मध्यापासून होते; पण यंदा सप्टेंबर महिन्यापासून महाविद्यालये सुरू केली जावीत.कोरोनाच्या साथीमुळे देशातील सर्व शाळा, महाविद्यालये १६ मार्चपासून बंदच आहेत. २०२०-२१चे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू करावे, परीक्षा कधी घ्याव्यात याबाबत पाहणी करण्यासाठी यूजीसीने सात सदस्यांची एक समिती नेमली होती. तिने आपला अहवाल यूजीसीला शुक्रवारी सादर केला आहे.या अहवालात समितीने म्हटले आहे की, कोणत्याही शाखेच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा कोरोना साथीमुळे वेळेवर होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्षही जुलैच्या मध्याला सुरू होणार नाही याची सर्वांनाच पूर्वकल्पना होती.मात्र हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास जुलैनंतर आणखी किती महिन्यांचा काळ लागणार याचे उत्तर विद्यार्थी, शिक्षक , पालकअशा सर्वांनाच हवे होते. तसेच जुलैमध्ये होणाऱ्या काही परीक्षा यंदाच्या वर्षी घेणे शक्य नसल्याचे या समितीने म्हटले आहे. हरयाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड हे या समितीचे प्रमुख आहेत. इंटर-युनिव्हर्सिटी अ‍ॅक्सिलेटर सेंटरचे संचालक ए. सी. पांडे, वनस्थळी विद्यापीठाचे कुलगुरू आदित्य शास्त्री, पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू राजकुमार आदींचा या समितीतील सदस्यांत समावेश आहे.>शैक्षणिक वेळापत्रक तयार करणारयंदाचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू करावे यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार विद्यापीठ अनुदान आयोग विद्यापीठ परीक्षांचे तसेच शैक्षणिक वेळापत्रक तयार करेल. उच्चशिक्षण देणाºया संस्थांनी केंद्र सरकारला अपेक्षित असलेल्या मुदतीतच महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित आहे.