शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

'लॉक डाउन' करण्यास सरकारकडून टाळाटाळ का ? चिदंबरम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 11:54 IST

सरकारने आर्थिक नुकसान सहन करून गरिबांची मदत करण्याची आवश्यकता चिदंबरम यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बधित रुग्णांचा आकडा 170 च्या वर गेला आहे. अशा स्थितीत देशात होणाऱ्या विविध परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय, मॉल, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आहेत. अशा स्थितीत लॉक डाउन करण्यासंदर्भात काँग्रेसनेतेपी. चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी ट्विट करून जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेल्या निर्देशांचा उल्लेख केला आहे. 'डब्ल्यूएचओ'च्या प्रमुखांनी स्पष्ट केल्यानंतरह राज्यातील विविध भागांसह अनेक शहरांत तीन ते चार आठवड्यांसाठी तत्काळ लॉक डाउन करण्याचे आदेश देण्यासाठी संकोच का बाळगण्यात येत आहे. केंद्र सरकारने आदेश देण्याआधी कोरोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांनी त्यांच्या भागातील शहरांमध्ये संपूर्ण लॉक डाउन करायला हवे, असंही चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

आणखी एका ट्विटमध्ये चिदंबरम म्हणाले की, आसीएमआरच्या सॅम्पल परिक्षणानंतर हे स्पष्ट झालं की, आतापर्यंत कोरोनाचा प्रसार तिसऱ्या स्टेजला पोहोचला नाही. त्यामुळे तातडीने लॉक डाउनची घोषणा करून हा आजार दुसऱ्या स्टेजला असतानाच रोखण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम म्हणाले की, देशाला सुरक्षीत ठेवायचे असेल तर काही शहरांमध्ये पूर्णपणे लॉक डाउन करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणे शक्य होईल. तसेच सरकारने आर्थिक नुकसान सहन करून गरिबांची मदत करण्याची आवश्यकता चिदंबरम यांनी व्यक्त केली.