शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

Coronavirus : मोदी सरकारच्या योजनांचा ८१ कोटी जनतेला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 07:04 IST

लॉकडाऊनदरम्यान २० हजार कोटी रुपये थेट लोकांना दिले गेले. प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना ७,५५१ कोटी रुपये दिले. मनरेगाचे ७,३०० कोटी रुपये मजुरांच्या खात्यात पाठवले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर खूपच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : कोरोना विषाणूच्या साथीमुळे गंगा काहीशी उलटी वाहत आहे. सगळे गावांकडे जात आहेत. यामुळे काय फरक पडला?उत्तर : आम्ही हे निश्चित करीत आहोत की गावात राहणाऱ्या प्रत्येकाच्या हातात पैसे आणि अन्न याची कमतरता भासू नये. लॉकडाऊनदरम्यान २० हजार कोटी रुपये थेट लोकांना दिले गेले. प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना ७,५५१ कोटी रुपये दिले. मनरेगाचे ७,३०० कोटी रुपये मजुरांच्या खात्यात पाठवले. जनधन योजनेंतर्गत २०.४० कोटी महिलांच्या खात्यात १०,२०० कोटी रुपये पोहोचवले गेले.प्रश्न : ग्रामीण भागातील किती लोकांना फायदा होत आहे?उत्तर : ग्रामीण भागातील जवळपास ८१ कोटी जनतेला फायदा होत आहे.प्रश्न : अशा योजनांचे बनावट अनेक लाभार्थी आहेत, त्यावर काय उपाययोजना? शहरी मजुरांसाठी काय?उत्तर : सर्व योजनांच्या लाभार्थींची माहिती आमच्याकडे आहे. १० कोटी पीएम किसान, १२ कोटी मनेरगा, ६३ लाख बचत गटाशी संबंधित ६ कोटी महिला लाभार्थी असून २० ते ४० कोटी महिलांना लाभ देण्यात आला आहे.प्रश्न : कृषी मंत्रालयापुढील आव्हाने?उत्तर : सरकारने सुरुवातीपासून शेतकरी अािण शेतीकामासाठी लॉकडाऊनमधून सूट दिलेली आहे. डाळी, धान्य, गव्हाची सोंगणी ७० टक्के पूर्ण झाली आहे.प्रश्न : शेतमाल बाजारात आणणे मोठी समस्या झाली आहे काय?उत्तर : तीन महिन्यांसाठी मंडई अ‍ॅक्टमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी कुठेही शेतमाल विक्री करू शकतील.प्रश्न : महाराष्ट्रात आंबा, काश्मिरात सफरचंद उत्पादकांचे नुकसान झाले आहे.उत्तर : शेतकºयांना थेट फूड प्रोसेसिंग प्रकल्पांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.प्रश्न : खरेदीत काही समस्या? पंजाब आणि महाराष्ट्रात कामगारांची कमतरता आहे. यावर मंत्रालय काय करीत आहे?उत्तर : खरेदी चांगली सुरू आहे. पूर्वी राज्य प्रस्ताव पाठवीत होते. लॉकडाऊनच्या काळात आम्ही राज्यांना विना प्रस्तावाचीच मंजुरी दिली. खरेदीत काही समस्या येऊ नये म्हणून मशिन्सचा उपयोग वाढविला आहे. पंजाब, हरयाणातील शेतकरी संपन्न आहे. तिथे पर्याप्त संख्येने मशीन आहेत. महाराष्ट्रातही समस्या नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या