शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: देशात कोरोनाचे नवे ४०,९५३ कोरोना रुग्ण; २४ तासांत १८८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 04:37 IST

देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १५ लाख ५५ हजार २८४ इतकी झाली आहे तर एकूण १ कोटी ११ लाख ७ हजार ३३२ जण या संसर्गातून बरे झाले आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शनिवारी देशात ४० हजार ९५३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर १८८ जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. शुक्रवारी देशात ३९ हजार ७२६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. 

देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १५ लाख ५५ हजार २८४ इतकी झाली आहे तर एकूण १ कोटी ११ लाख ७ हजार ३३२ जण या संसर्गातून बरे झाले आहेत. देशात या संसर्गाने आतापर्यंत १ लाख ५९ हजार ५५८ जणांचा बळी घेतला आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२६ टक्के इतके आहे तर मृत्यूचे प्रमाण १.३८ टक्के इतके आहे. देशात सध्या २ लाख ८८ हजार ३९४ इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. ही संख्या एकूण रुग्णांच्या २.३६ टक्के इतकी आहे.  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २३ कोटी २४ लाख ३१ हजार ५१७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. शुक्रवारी एका दिवसात १०.६० लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

४.११ कोटी जणांना दिली लसदेशात कोरोना लसीकरणाने आता वेग घेतला आहे. आतापर्यंत देशात ४ कोटी ११ लाख ५५ हजार ९७८ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यातील १८ लाख १६ हजार १६१ जणांना शुक्रवारी लस देण्यात आली. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी सरकारी रुग्णालयांसोबत खासगी रुग्णालयांनाही लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या