शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

coronavirus: क्वारंटाइनला नकार देणाऱ्या १९ प्रवाशांना कर्नाटकमधून परत पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 05:26 IST

दिल्लीहून सुपरफास्ट एसी विशेष गाडीने ५४३ प्रवासी बंगळुरूला आले. त्यातील सुमारे दीडशे प्रवाशांनी आम्ही क्वारंटाइनमध्ये राहणार नाही, अशी भूमिका घेतली होती

बंगळुरू : दिल्लीहून बंगळुरूला गुरुवारी सकाळी सुपरफास्ट एसी विशेष रेल्वेगाडीने आलेल्या लोकांपैकी १९ जणांनी चौदा दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये राहण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच रात्री या गाडीला एक विशेष एसी डबा जोडून त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवून देण्यात आले. दिल्लीच्या दिशेने पुन्हा पाठविलेल्या या १९ प्रवाशांपैकी १२ जण सिकंदराबाद, दोन जण गुंटक्कल, चार जण अनंतपूर व एक जण नवी दिल्लीपर्यंत प्रवास करणार आहे असे दक्षिण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.दिल्लीहून सुपरफास्ट एसी विशेष गाडीने ५४३ प्रवासी बंगळुरूला आले. त्यातील सुमारे दीडशे प्रवाशांनी आम्ही क्वारंटाइनमध्ये राहणार नाही, अशी भूमिका घेतली होती व रेल्वे स्थानकातच निदर्शने सुरू केली. त्यातील १९ जण वगळता अन्य लोकांचे मन वळविण्यात दक्षिण रेल्वेच्या अधिकारी व रेल्वे पोलिसांना यश आले. आम्हाला होम क्वारंटाइन होण्याची परवानगी द्या, अशीही मागणी या प्रवाशांनी केली होती. बंगळुरूत क्वारंटाइनमध्ये राहण्यास नकार देणाऱ्या १९ प्रवाशांनी ते जिथून आले होते तिथे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकIndian Railwayभारतीय रेल्वे