शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

CoronaVaccine: कोरोना लसीकरण ६० टक्क्यांनी कमी; तुटवडा असल्याची अनेक राज्यांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 11:10 IST

जानेवारीत सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ३८ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.

नवी दिल्ली :  एकवीस जूनला केंद्र सरकारने लस खरेदीसंबंधी नवीन धोरण घोषित केल्यानंतर लसीकरणाची साप्ताहिक गती ६० टक्के कमी झाली आहे.  लसीचा तुटवडा असल्याची अनेक राज्यांची तक्रार आहे. २१ जून ९१ लाख डोस देण्यात आले होते आणि  २७ जूनपर्यंत ४ कोटी लोकांना डोस देण्यात आले होते. त्यानंतर ५ ते ११ जुलैच्या आठवड्यात २.३ कोटी डोसचे वितरण करण्यात आले.

जानेवारीत सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ३८ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. २१ जूनला दररोज ६० लाख लोकांना लस देण्याचे ठरविण्यात आले होते. तथापि,  भारताने लसीकरणाचा हा आकडा ३ जुलैला पार केला होता. वर्षअखेर सर्व प्रौढ नागरिकांची पूर्णत: लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी दररोज ८०  लाख डोस देणे जरूरी आहे.

अनेक राज्यांत लसीचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे.पुरेसी लस मिळत नसल्याने दररोजी दोन किंवा तीन लाख लोकांना लस दिली जात आहे.  पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा तीन कोटी डोसची मागणी करणारा ठराव अलीकडचे विधानसभेने संमत केला आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार