शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

Corona Virus: सतर्क होण्याची वेळ, कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, देशात १०९ दिवसांनंतर प्रचंड रुग्णवाढ, सापडले ७९६ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 12:38 IST

Corona Virus: जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली काढल्यानंतर  गेल्या काही महिन्यांमध्ये देशात कोरोनामुक्त वातावरण निर्माण झाले होते. मात्र भारतात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे.

जवळपास दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली काढल्यानंतर  गेल्या काही महिन्यांमध्ये देशात कोरोनामुक्त वातावरण निर्माण झाले होते. मात्र भारतात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. काल देशात एका दिवसात कोरोनाचे ७९६ नवे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ४६ लाख ९३ हजार ५०६ एवढी झाली आहे. तर भारतामध्ये सध्या कोरोनाचे ५ हजार २६ सक्रिय रुग्ण आहेत. जहळपास १०९ दिवसांनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजारांच्या पुढे पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटक, पुदुच्चेरी आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ५ लाख ३० हजार ७९५ एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार भारतामध्ये आजच्या घडीला कोरोनाचे ५ हजार २६ रुग्ण सक्रिय आहेत. एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण ०.०१ टक्के एवढं आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.८० टक्के आहे. आतापर्यंत ४ कोटी, ४१ लाख, ५७ हजार ६८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे झालेला मृत्यूदर हा १.१९ टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार देशामध्ये लसीकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत २२०.६४ कोटी लसी देण्यात आल्या आहेत.

देशात १६ सप्टेंबर २०२० रोजी कोरोना रुग्णसंख्या ५० लाखांवर पोहोचली होती. तर १९ डिसेंबर २०२० रोजी कोरोनाच्या रुग्णसंख्येने १ कोटींचा टप्पा ओलांडला होता. ४ मे २०२१ रोजी कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी तर २३ जून रोजी कोरोना रुग्ण संख्या ३ कोटी आणि २५ जानेवारी २०२२ रोजी कोरोना रुग्णसंख्येने ४ कोटींचा टप्पा ओलांडला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस