शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

देशात २९ जणांना कोरोना; विदेशात १८ भारतीय रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:27 IST

परदेशात राहणाऱ्या १८ भारतीयांना लागण झाली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने जाहीर कार्यक्रम न घेण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २९ झाली असून, परदेशात राहणाऱ्या १८ भारतीयांना लागण झाली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने जाहीर कार्यक्रम न घेण्याचा सल्ला दिला आहे.संसर्ग झालेल्यांत १६ इटालियन असून, त्यांच्या ड्रायव्हरलाही लागण झाली आहे. त्यांना आयटीबीपीच्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे. आग्ºयामध्ये सहा, केरळमध्ये तीन आणि दिल्ली व तेलंगणात प्रत्येकी एक असे हे रुग्ण आहेत. पुण्यातही पाच संशयित आढळून आल्याची माहिती आहे.हे पर्यटक ज्या हॉटेलात उतरले, ज्या विमानाने आले, त्यांचे गाइड अशा सर्वांची तपासणी होत आहे. हे पर्यटक राजस्थानला गेले होते. तिथेही तपासणी सुरू आहे. बंगळुरूमध्ये इंटेल कंपनीच्या कर्मचाºयाला लागण झाल्याची शंका आहे. विमानाने प्रवास करणाºया प्रत्येकाची आता तपासणी होणार आहे. आतापर्यंत १२ देशांतील प्रवाशांचीच कडक तपासणी होत होती.हस्तांदोलन नको, ‘नमस्ते’ करापरदेशात व भारतात लोक एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन करतात. पण परदेशात लोक हस्तांदोलन टाळत आहेत. पण आता भारतीय संस्कृतीतील नमस्काराची पद्धत तिथे रूढ होत आहे. अनेक देशांतील लोकांनी मांसाहार बंद केला असून, ते शाकाहाराकडे वळत आहेत.>भाजपची होळी रद्दकोरोनाच्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर भाजपने होळी मिलन कार्यक्रमच रद्द केला. दरम्यान राहुल गांधी २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून भारतात परतले. त्यांनी बुधवारी आपली तपासणी करून घेतली. त्यांच्यात कोरोना संसर्गाची लक्षणे आढळली नाहीत.>जयपूरहून परतलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना सक्तीची सुट्टीमुंबई : कोरोनाच्या भीतीपोटी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील दहावीच्या दोन वर्गातील चाळीसहून अधिकविद्यार्थी आणि सात ते आठ शिक्षकांना१४ दिवसांची सक्तीची सुट्टी देण्यात आली आहे. जयपूरला सहलीला गेलेले हेविद्यार्थी मुंबईला परतल्यानंतर त्यांना विमानतळावरच हा आदेश मिळाला. कोरोनाचा एक रुग्ण जयपूरला आढळल्याने शाळा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना