शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘जादू की झप्पी’चा वाद, राहुल यांच्या कृतीला पाठिंबा आणि विरोधही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 06:36 IST

संसदेत अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी नवा वाद निर्माण झाला.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : संसदेत अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी नवा वाद निर्माण झाला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषण संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जाऊ न त्यांना आलिंगन दिले, पण त्यांच्या या ‘जादू की झप्पी’बद्दल अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी नापसंती व्यक्त केली. मोदी, रा. स्व. संघ व भाजपाचे आपण आभारच मानतो, असे उपरोधिकपणे म्हणताना, त्यांच्यामुळेच आपणास भारतीय असणे काय असते, हे समजू शकले, असा टोला राहुल गांधींनी लगावला. तुमच्या मनात माझ्याविषयी राग आहे, तुम्ही मला पप्पू म्हणता, शिव्या देता, असे असूनही माझ्या मनात तुमच्याविषयी क्रोध वा द्वेष नाही. कारण मी काँग्रेसी आहे. काँग्रेसमध्ये क्रोध, द्वेषाला जागाच नाही. आम्ही भाजपांमध्येही प्रेमाचे वातावरण निर्माण करू आणि तुम्हाला काँग्रेसी बनवू, या शब्दांत भाषण संपवून राहुल पंतप्रधानांच्या स्थानापाशी गेले. ते का आले, हे मोदींना लक्षात आले नाही. तोपर्यंत राहुल यांनी मोदींना मिठी मारली आणि लगेच निघाले.गृहमंत्री राजनाथ सिंह ठरावावर बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी राहुल यांच्या कृतीवर कठोर टिप्पणी केली. अकाली दलाच्या हरसिमरत कौर व भाजपाच्या किरण खेर यांनीही राहुल गांधी यांच्या कृतीवर नापसंती व्यक्त केली.फारुख अब्दुल्ला यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक संसद सदस्यांनी राहुल गांधी यांची ही कृती योग्य असल्याचे सांगत, स्पष्ट एकूणच राहुल यांच्या ‘प्यार की झप्पी’ची दिवसभर संसदेत व सोशल मीडियावरही चर्चा होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNo Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद