शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

संवैधानिक संस्थांनी परस्पर सीमांचा आदर करायला हवा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:04 IST

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या ‘चुनौतियां मुझे पसंद हैं’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना धनखड यांनी पहलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला.

लखनौ : जेव्हा प्रत्येक संस्था त्यांच्या अधिकारक्षेत्रात राहते, तेव्हाच त्यांच्यातील परस्पर आदर सुनिश्चित केला जाऊ शकतो, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरुवारी केले. संस्थांमधील संघर्ष समृद्ध लोकशाहीला चालना देत नाहीत असा इशारा त्यांनी दिला. धनखड यांनी यापूर्वी वक्फ सुधारणा कायद्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपावर जाहीर टीका केली होती.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या ‘चुनौतियां मुझे पसंद हैं’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना धनखड यांनी पहलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला.

...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ

उपराष्ट्रपती म्हणाले की, अशा आव्हानांमध्ये राष्ट्राला एक म्हणून उभे राहावे लागते. राष्ट्र प्रथम हे नेहमीच आपले मार्गदर्शक तत्व असले पाहिजे. सर्वात गंभीर आव्हाने आतून उद्भवणारी असतात. सर्व संवैधानिक संस्था एकमेकांचा आदर करतात, हे आपले बंधनकारक कर्तव्य आहे आणि असा आदर तेव्हाच शक्य आहे, जेव्हा संस्था त्यांच्या संबंधित क्षेत्रात काम करतात. जेव्हा संघर्ष असतो तेव्हा लोकशाही फुलत नाही.

ते म्हणाले, "सर्वात धोकादायक आव्हाने ही आतून येणारी आव्हाने आहेत. त्यांची आपण उघडपणे चर्चा करू शकत नाही. त्यांचा कोणताही तार्किक आधार नाही.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा