शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 05:58 IST

अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेतली.

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : तुम्हीच पक्षाध्यक्षपदी राहा, अन्यथा आम्ही राजीनामा देऊ, असे सांगत, पाच काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सोमवारी गांधी यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. परंतु राहुल गांधी यांनी आपला निश्चय सोडण्याचे कोणतेही संकेत त्यांना दिले नाहीत, असे सूत्रांकडून समजते.अशोक गेहलोत (राजस्थान), कमलनाथ (मध्य प्रदेश), कॅ. अमरिंदर सिंग (पंजाब), भूपेश बघेल (छत्तीसगढ) व एन. नारायणस्वामी (पुडुच्चेरी) या पाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची एकत्रित भेट घेतली. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाला तुम्ही जबाबदार नसून, भाजपने धर्म आणि लष्कर यांचा प्रचारात वापर करून मतदारांची दिशाभूल केली आणि मतदार त्यास बळी पडले, असे या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. भाजपने खोट्या गोष्टी मतदारांच्या मनावर बिंबविल्याचेही या मुख्यमंत्र्यांनी राहुल यांना सांगितले.पक्षाच्या पाचही मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची भाषा केल्यानेराहुल गांधीही अस्वस्थ झाले. मात्र तुम्ही राजीनामा यांंनी त्यांना सांगितले. त्यांनी पंजाब सरकारचे अभिनंदनही केले. त्यावर आमच्या राज्यातील पराभव झाल्याने आम्हीही राजीनामा देतो, असे अन्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.बैठकीनंतर सर्व मुख्यमंत्र्यांच्या वतीने पत्रकारांना गेहलोत म्हणाले, आमची दोन तास अगदी मनमोकळी चर्चा झाली. आम्ही आमची मते व पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाध्यक्षांना कळविल्या. त्यांनीही आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. पक्षाच्या हितासाठी ते योग्य निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे.आमचा फक्त प्रस्तावतुम्ही व कलम नाथ यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शविली हे खरे का, असे विचारता गेहलोत म्हणाले की, मुख्यमंत्री राजीनामा देण्याचा फक्त प्रस्ताव करू शकतात. त्यावर निर्णय पक्षाने घ्यायचा असतो.

टॅग्स :congressकाँग्रेस