शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून काँग्रेसची आक्रमक रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 06:03 IST

चौकशीसाठी समिती : राजकीय लाभासाठी भाजपचे कारस्थान 

शीलेश शर्मा लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवरून वाद सुरू झाला असताना, मोदी सरकारच्या आरोपांचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक रणनीती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितले की, या रणनीतीनुसार, मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात तपास समिती स्थापन केली आहे. आगामी तीन दिवसांत ही समिती अहवाल देणार आहे. 

गृह मंत्रालयाकडून राज्य सरकारला पाठविण्यात येत असलेल्या उत्तरात मुख्यमंत्री चन्नी यांनी सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा दावा फेटाळला आहे. तसेच, पंजाब पोलिसांनाही त्यांनी क्लीन चिट दिली आहे. काँग्रेसने असा आरोप केला आहे की, पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप पंजाबमध्ये निवडणूक मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी एका चॅनलच्या रिपोर्टरला दाखवून दिले की, आंदोलक कशा प्रकारे त्यांचा ताफा अडवीत आहेत. 

पंतप्रधानांचा ताफा तर एक कि.मी. मागे होता. जर पंतप्रधानांनी आंदोलकांशी चर्चा केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. 

गर्दी जमली नाही, तर माझा काय दोष? - चन्नी    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी जमली नाही तर यात माझा काय दोष? असा प्रश्न पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी गुरुवारी विचारला.     ते म्हणाले, भाजपने सभेसाठी ७० हजार खुर्च्या लावल्या होत्या; परंतु ७०० लोकही आले नाहीत.     पंजाबचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, शेतकरी वर्षभर सीमेवर बसले तेव्हा कोणी काही म्हटले नाही. पंतप्रधानांना १५ मिनिटे थांबावे लागले तर त्रास झाला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी