शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून काँग्रेसची आक्रमक रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 06:03 IST

चौकशीसाठी समिती : राजकीय लाभासाठी भाजपचे कारस्थान 

शीलेश शर्मा लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवरून वाद सुरू झाला असताना, मोदी सरकारच्या आरोपांचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक रणनीती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितले की, या रणनीतीनुसार, मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात तपास समिती स्थापन केली आहे. आगामी तीन दिवसांत ही समिती अहवाल देणार आहे. 

गृह मंत्रालयाकडून राज्य सरकारला पाठविण्यात येत असलेल्या उत्तरात मुख्यमंत्री चन्नी यांनी सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा दावा फेटाळला आहे. तसेच, पंजाब पोलिसांनाही त्यांनी क्लीन चिट दिली आहे. काँग्रेसने असा आरोप केला आहे की, पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप पंजाबमध्ये निवडणूक मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी एका चॅनलच्या रिपोर्टरला दाखवून दिले की, आंदोलक कशा प्रकारे त्यांचा ताफा अडवीत आहेत. 

पंतप्रधानांचा ताफा तर एक कि.मी. मागे होता. जर पंतप्रधानांनी आंदोलकांशी चर्चा केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. 

गर्दी जमली नाही, तर माझा काय दोष? - चन्नी    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी जमली नाही तर यात माझा काय दोष? असा प्रश्न पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी गुरुवारी विचारला.     ते म्हणाले, भाजपने सभेसाठी ७० हजार खुर्च्या लावल्या होत्या; परंतु ७०० लोकही आले नाहीत.     पंजाबचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, शेतकरी वर्षभर सीमेवर बसले तेव्हा कोणी काही म्हटले नाही. पंतप्रधानांना १५ मिनिटे थांबावे लागले तर त्रास झाला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी