शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईलच - सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 04:22 IST

भाजपच्या ‘अच्छे दिन'ची अवस्था ‘इंडिया शायनिंग'सारखीच होईल आणि पुढील वर्षी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी शुक्रवारी येथे केले. नरेंद्र मोदी सरकारकडून प्रक्षोभक विधाने केली जात असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

मुंबई - भाजपच्या ‘अच्छे दिन'ची अवस्था ‘इंडिया शायनिंग'सारखीच होईल आणि पुढील वर्षी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी शुक्रवारी येथे केले. नरेंद्र मोदी सरकारकडून प्रक्षोभक विधाने केली जात असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.देशात २0१४ सालापर्यंत काही विकास झाला नाही, सारी प्रगती गेल्या चार वर्षांतच झाली, असा प्रचार सुरू असून, असे करणे हा नेते, बुद्धिवंत अशा सा-यांचा अपमानच आहे, अशी टीका त्यांनी केली. एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या की, राज्यघटना बदलण्याबाबत विधाने केली जात असून, यामागे देशाचे विविधतेतून एकता हे रूप बदलण्याचा कुटील डाव आहे. आधार हे सबलीकरणाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र मोदी सरकार आधारद्वारे जनतेवर नियंत्रणे आणू पाहत आहे. भ्रष्टाचारविरोध व पारदर्शक कारभारासाठी माहिती अधिकार कायदा आणला.मात्र मोदी सरकारने तो शीतपेटीत टाकून दिला आहे. समविचारी पक्षांनी एकत्र यावे भाजपच्या पराभवासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे. त्यासाठी स्थानिक मतभेद विसरणे आवश्यक आहे असे सांगून त्या म्हणाल्या की, स्वार्थी राजकीय हेतूंसाठी केंद्र सरकारच हिंसाचारास प्रोत्साहन देत आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण