शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

काँग्रेस- राजदची आघाडी तुटण्याच्या मार्गावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 01:05 IST

Bihar Assembly Election 2020 : काँग्रेसने सुरुवातीच्या चर्चेत ७० जागा सोडण्याचा प्रस्ताव राजदला दिला होता. यासाठी राजद तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने २४२ उमेदवारांची यादी तयार केली आहे.

शीलेश शर्मा ।

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांच्याविरुद्ध मोर्चा उघडणाऱ्या महाआघाडीतच फूट पडण्याची चिन्हे आहेत. जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांनी यापूर्वीच महाआघाडीशी नाते तोडले आहे. सूत्रांनी सांगितले की, आता काँग्रेस आणि राजद यांच्यात मतभेद वाढले असून त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही? याचा निर्णय आगामी ७२ तासात लालूप्रसाद यादव यांना घ्यायचा आहे.

काँग्रेसने सुरुवातीच्या चर्चेत ७० जागा सोडण्याचा प्रस्ताव राजदला दिला होता. यासाठी राजद तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने २४२ उमेदवारांची यादी तयार केली आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने असेही म्हटले आहे की, भाजपच्या दबावात राजद ही आघाडी तोडण्याच्या विचारात आहे. आता अंतिम निर्णय लालूप्रसाद यादव हे घेणार आहेत. काँग्रेसने शुक्रवारपासून निवडणूक प्रचार सुरु करण्याचे ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पहिली व्हर्च्युअल रॅली घेणार आहेत. बिहारसाठी राहुल गांधी हे ३० ते ३५ सभा घेणार आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020