शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आसामच्या दुर्गा मंदिरात पोहोचले राहुल गांधी; युवक काँग्रेसच्या वाहनांवर झाला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 11:13 IST

Congress Rahul Gandhi : आपल्या दौऱ्याच्या सातव्या दिवशी राहुल गांधी आसाममधील लखीमपूर येथे पोहोचले, जिथे दुर्गा मातेचं मंदिर आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा सातवा दिवस सुरू झाला आहे. शनिवारी आपल्या दौऱ्याच्या सातव्या दिवशी राहुल गांधी आसाममधील लखीमपूर येथे पोहोचले, जिथे दुर्गा मातेचं मंदिर आहे. मातेसमोर नतमस्तक होऊन ते पुढच्या प्रवासाला निघाले. याच दरम्यान राहुल गांधी यांनी अनेक प्रतिनिधींची भेट घेतली.

काँग्रेसने याबाबत एक ट्विट केलं आहे. आसामचे भाजपा सरकार मजुरांच्या हिताचा विचार न करता चहाच्या बागा खासगी मालकांना विकत आहेत असं म्हटलं. काँग्रेसने आरोप केला की, आदिवासी बेल्ट आणि ब्लॉक्ससारख्या काही समुदायांना दिलेला विशेष दर्जा सरकारने रद्द केला आहे. या राज्यात धार्मिक राजकारणाच्या नावाखाली लोकांवर हल्ले वाढत आहेत. येथे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. आज आसाममधील लोकांना पूर्णपणे असुरक्षित वाटत आहे.

आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान युवक काँग्रेसच्या वाहनांवर हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री युवक काँग्रेसच्या वाहनांच्या तोडफोडीला भाजप युवा मोर्चा जबाबदार आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये संपूर्ण घटना कॅप्चर करण्यात आली आहे.

ज्यामध्ये काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या फोटोशी छेडछाड केली जात आहे. यात्रेपूर्वी लखीमपूरमध्ये राहुल गांधींचे कटआऊट आणि बॅनरही खराब झाले आहेत. काँग्रेस पोलिसांकडे तक्रार करण्याचा आणि भाजपाशी संबंधित गैरप्रकारांना अटक करण्याची मागणी करण्याचा विचार करत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा