शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आसामच्या दुर्गा मंदिरात पोहोचले राहुल गांधी; युवक काँग्रेसच्या वाहनांवर झाला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 11:13 IST

Congress Rahul Gandhi : आपल्या दौऱ्याच्या सातव्या दिवशी राहुल गांधी आसाममधील लखीमपूर येथे पोहोचले, जिथे दुर्गा मातेचं मंदिर आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा सातवा दिवस सुरू झाला आहे. शनिवारी आपल्या दौऱ्याच्या सातव्या दिवशी राहुल गांधी आसाममधील लखीमपूर येथे पोहोचले, जिथे दुर्गा मातेचं मंदिर आहे. मातेसमोर नतमस्तक होऊन ते पुढच्या प्रवासाला निघाले. याच दरम्यान राहुल गांधी यांनी अनेक प्रतिनिधींची भेट घेतली.

काँग्रेसने याबाबत एक ट्विट केलं आहे. आसामचे भाजपा सरकार मजुरांच्या हिताचा विचार न करता चहाच्या बागा खासगी मालकांना विकत आहेत असं म्हटलं. काँग्रेसने आरोप केला की, आदिवासी बेल्ट आणि ब्लॉक्ससारख्या काही समुदायांना दिलेला विशेष दर्जा सरकारने रद्द केला आहे. या राज्यात धार्मिक राजकारणाच्या नावाखाली लोकांवर हल्ले वाढत आहेत. येथे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. आज आसाममधील लोकांना पूर्णपणे असुरक्षित वाटत आहे.

आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान युवक काँग्रेसच्या वाहनांवर हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री युवक काँग्रेसच्या वाहनांच्या तोडफोडीला भाजप युवा मोर्चा जबाबदार आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये संपूर्ण घटना कॅप्चर करण्यात आली आहे.

ज्यामध्ये काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या फोटोशी छेडछाड केली जात आहे. यात्रेपूर्वी लखीमपूरमध्ये राहुल गांधींचे कटआऊट आणि बॅनरही खराब झाले आहेत. काँग्रेस पोलिसांकडे तक्रार करण्याचा आणि भाजपाशी संबंधित गैरप्रकारांना अटक करण्याची मागणी करण्याचा विचार करत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा