शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Congress President Election: '...म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला; देशाला मजबूत काँग्रेस हवीये'- शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 17:57 IST

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 19ला निकाल समोर येईल.

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान होणार आहे. मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच आज शशी थरूर त्यांच्या प्रचारासाठी लखनौला पोहोचले आणि तिथे त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी थरूर म्हणाले की, त्यांना आधीच लखनौला यायचे होते, पण समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांच्या निधनामुळे ते येऊ शकले नाहीत. यावेळी त्यांनी पीसीसीच्या सर्व सदस्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले की, 22 वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय घेतला, त्यामुळेच मला निवडणूक विचार करावा लागला. पक्षात सतत चढ-उतार होत असून त्यामुळे अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. आता काँग्रेसचे अस्तित्व वाचवायचे आहे, त्यामुळे काँग्रेसला बळकट करावे लागेल. हे काम एक कणखर अध्यक्षच करू शकतो. पक्षातील सर्व नेते विशेषत: युवा नेते बदलाची अपेक्षा करत आहेत, असेही ते म्हणाले.

पक्षाच्या बलिदानाची आठवण करून दिलीपक्षाच्या बलिदानाची आठवण करून देत थरूर म्हणाले की, आमच्या पक्षाच्या दोन पंतप्रधानांच्या हत्येनंतरही आमचे मनोबल नेहमीच उंच राहिले आहे. आमच्यात पक्ष चालवण्याची हिंमत आहे. सर्व नेत्यांनीही देश सांभाळला आहे. पक्षाचे कार्यकर्ते सध्या केंद्रीय नेतृत्वावर खूश नसल्याचेही थरूर म्हणाले. त्यांचा आवाज ऐकावा लागेल आणि त्यांच्या मागणीनुसार पक्षांतर्गत बदल करावे लागतील, असेही थरूर म्हणाले.

फॉर्म भरण्यापूर्वी सोनिया गांधी यांची भेट घेतलीपक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापूर्वी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचेही थरूर यांनी सांगितले. सोनियांसमोर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यांनीच निवडणूक लढवण्यास सांगितले होते. त्यामुळेच मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे निवडणूक लढत आहे, असेही थरूर म्हणाले.  

टॅग्स :congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधी