शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

केरळमधील काँग्रेस नेते एकजूट आहेत: राहुल गांधी; आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर केली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 08:26 IST

राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटले की, नेत्यांनी राजकीय रणनीतीबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. पक्षाच्या धोरणाशी न जुळणारे काहीही करू नये किंवा बोलू नये. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :केरळमधीलकाँग्रेसचे नेते भविष्यातील ध्येय-धोरणांबाबत एकत्र आहेत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले. केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इंदिरा भवन येथे दक्षिणेकडील राज्यातील नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर गांधी बोलत होते.

बैठकीनंतर केरळ नेत्यांनी माध्यमांना दिलेला फोटो पोस्ट करताना गांधी यांनी फेसबुकवर लिहिले की, ‘ते एकत्र उभे आहेत, पुढील ध्येयांसाठी त्यांच्यात एकजूट आहेत.’ त्यांच्या पोस्टबरोबर ‘टीम केरळ’ हा हॅशटॅग होता. काँग्रेसचे मुख्यालय ‘इंदिरा भवन’ येथे झालेल्या बैठकीचे शिस्त, एकता आणि राज्य संघटनेचे बळकटीकरण हे मुख्य विषय होते. 

पक्षाविरोधात बोलू नये

गांधी यांनी बैठकीत म्हटले की, नेत्यांनी राजकीय रणनीतीबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. पक्षाच्या धोरणाशी न जुळणारे काहीही करू नये किंवा बोलू नये. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या केरळ युनिटला बळकटी देण्यासाठी रिक्त पदे भरण्यावर भर दिला होता.बैठकीला पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वढेरा, राज्य प्रभारी दीपा दासमुन्शी उपस्थित होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळ