शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

काँग्रेस नेत्यांवर अन्य राज्यातील निवडणुकींची जबाबदारी, प्रभारी एच. के. पाटील यांनी केली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 04:22 IST

Congress News : केरळ, तामिळनाडू, आसाम  आणि  प.  बंगालसह  दुसऱ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते जबाबदारी सांभाळणार आहेत.

- शीलेश शर्मानवी  दिल्ली : केरळ, तामिळनाडू, आसाम  आणि  प.  बंगालसह  दुसऱ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते जबाबदारी सांभाळणार आहेत. कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी  एच.  के.  पाटील यांनी राज्यातील नेते सुनील केदार, नितीन राऊत यांच्यासह काही अन्य मंत्र्यांशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली.  या  नेत्यांना पाटील यांनी दिल्लीत बोलाविले होते.सूत्रांनी सांगितले की, सुनील केदार यांना पश्चिम बंगालमध्ये पाठविले  जाऊ  शकते. केदार यांनी पक्ष नेतृत्वाला यापूर्वीच आपल्या  कर्तृत्वाची  झलक  दाखविली  आहे.  मध्यप्रदेशातील निवडणुकीत त्यांना  ग्वाल्हेर  भागाची जबाबदारी देण्यात  आली  होती.  या  पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा  जिंकण्यात  पक्षाला  यश  मिळाले. नितीन राऊत हेही निवडणुकीचे  समीकरणे  जुळविण्यात  माहीर समजले जातात. पाटील यांनी  या  सर्व मंत्र्यांसोबत त्यांच्या क्षेत्रात  चालणाऱ्या  पक्षाच्या  घडामोडींचा  आढावा घेतला. तसेच,  या  मुद्यावरही  चर्चा झाली की, विदर्भात पक्षाचा  जनाधिकार  कसा  मजबूत केला जावा. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण