शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

काँग्रेस नेते ही म्हणतात, लोकसभा निवडणुकीत मोदींची त्सुनामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 17:31 IST

पहिल्यांदाच काँग्रेसच्या  नेत्याने मोदींची लोकप्रियता असल्याचे मान्य केले आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत अवघ्या ५२ जागांवर समाधान मानावे लागणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी देशात मोदींची लाट असल्याचे मान्य केले आहे. मोदींच्या लोकप्रियतेच्या लाटेत सगळेच वाहून गेले, असं विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं आहे. फर्रुखाबाद येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.

देशात मोदींची त्सुनामी आहे, असे भाजपच्या नेत्यांनी अनेकदा सांगितले. पण पहिल्यांदाच काँग्रेसच्या  नेत्याने मोदींची लोकप्रियता असल्याचे मान्य केले आहे.  सलमान खुर्शीद यांनी देशात मोदी लाट असल्याचं मान्य केलं आहे. देशात मोदींची त्सुनामी आली असून त्यात सगळे वाहून गेले आहेत. आम्ही जिवंत आहोत आणि बोलू शकत आहोत हेच नशीब मानायचे असं खुर्शीद म्हणाले.

मोदींच्या लाटेत आजही काँग्रेस पक्ष जिवंत राहण्यास यशस्वी राहिला आहे. मोदींची लोकप्रियतेला आम्ही नाकरणे म्हणजेच, निवडणुका मान्य नसल्याचा त्याचा अर्थ होतो. २०१४ च्या निकाल पहिला तर यावेळी आम्हाला आठ जागांचा फायदा झाला असल्याचे, खुर्शीद म्हणाले.

खुर्शीद यांनी फारुकाबाद मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ ला लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र दोन्हीवेळा त्यांचा दारूण पराभव झाला. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खर्शीद यांनी मोदींबद्दल विधान करताना देशात मोदींची त्सुनामी आली असल्याचे विधान केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खुर्शीद यांना जेमतेम ५५,००० मतं मिळाली होती.