शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'UCC संदर्भात कुणीही बोलू नका, जोवर...', राहुल गांधी यांची काँग्रेस नेत्यांना सूचना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 01:06 IST

"धामी सरकारचे UCC संदर्भातील भाष्य हा केवळ ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. यात अडकण्याऐवजी स्थानीय मुद्द्यांवर काम करायचे आहे."

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनीही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तराखंडमधील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत बोलताना, UCC हे ध्रुवीकरणाचे राजकारण असल्याचे सांगत, स्थानिक मुद्द्यांवर काम करण्यास सल्ला दिला आहे.

राहुल गांधी म्हणाले, युनिफॉर्म सिव्हिल कोडवर सरकारचा ड्राफ्ट बघितल्याशिवाय, कुठल्या प्रकारचे भाष्य करायचे नाही. धामी सरकारचे UCC संदर्भातील भाष्य हा केवळ ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. यात अडकण्याऐवजी स्थानीय मुद्द्यांवर काम करायचे आहे. या बैठकीत अग्निवीर योजनेसंदर्भातही भाजपला घेरण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच, राज्यातील सैन्य भरतीची स्थिती पाहून अग्निवीर योजनेला जोरदार विरोध करायचा आहे, असेही बैठकीत सांगण्यात आले.

पदयात्रा काढून लोकांचे लक्ष वेधणार राहुल-प्रियांका -यानंतर, सर्वांनी राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रेबद्दल अभनंद केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल म्हणाले, केवळ रणनिती आखून उपयोग नाही. ती जमिनीवर उतरवावी लागेल. यासाठी जनतेत जावे लागेल. यासाठी आपल्याला सर्वांनासुद्धा पदयात्रा काढाव्या लागतील. यानंतर, ठरलेल्या मुद्द्यांवर संपूर्ण राज्यात पदयात्रा काढल्या जातील. तसेच यात राहुल गांधी आणि प्रिंयांकाही सहभागी होती, असे ठरले. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUniform Civil Codeसमान नागरी कायदाPoliticsराजकारण