शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आसाम सरकार देशात सर्वांत भ्रष्ट, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 07:33 IST

शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे पक्ष कार्यकर्त्यांना ते संबोधित करीत होते.

शिवसागर (आसाम) : ‘कदाचित भारतातील सर्वांत भ्रष्ट सरकार आसाममध्ये कार्यरत आहे,’ अशी घणाघाती टीका ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. 

शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे पक्ष कार्यकर्त्यांना ते संबोधित करीत होते. पदयात्रा नागालँडमधून आसाममध्ये दाखल झाल्यानंतर गांधींनी सत्ताधारी सरकारवर द्वेष पसरविणे आणि सार्वजनिक पैशांची लूट केल्याबद्दल टीका केली. “कदाचित भारतातील सर्वांत भ्रष्ट सरकार आसाममध्ये आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान आसामचे प्रश्न मांडू,” असे त्यांनी सांगितले. 

सरकारी योजनेच्या अर्जाची रांग सोडून केले स्वागत राहुल गांधी दुपारच्या सुमारास जोरहाट जिल्ह्यातील मारियानी शहरात पोहोचले तेव्हा त्यांनी शेकडो ग्रामीण महिला सरकारी योजनेचे अर्ज मिळविण्यासाठी नाकाचारी भागातील सरकारी केंद्रात रांगेत उभ्या होत्या. गांधींचा ताफा तिथून जाताना पाहून त्या सर्व महिला रांग सोडून त्यांना भेटण्यासाठी रस्त्याकडे धावल्या. काफिला थांबला आणि गांधी बसमधून बाहेर येताच अनेक महिलांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला; पण, त्यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले. नंतर महिलांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस