शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"...पण मोदी सरकारला काळजीच नाही!" राहुल गांधींनी सांगितली कोरोनाला कंट्रोलमध्ये आणायची 'की'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:40 IST

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. याबरोबर त्यांनी एक ग्राफदेखील शेअर केला आहे. यात रोज होणाऱ्या लसीकरणाचा आकडा घसरल्याचे दिसले. हा ग्राफ 1 एप्रिलते 20 मेपर्यंतचा आहे. यात लसीकरणाचा वेग घसरल्याचे दाखवण्यात आले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. करोना महामारीच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थत करत आहेत. यावेळी राहुल यांनी लसीकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. लसीकरण हीच महामारीला नियंत्रणात आणण्याची किल्ली आहे. मात्र, भारत सरकारला याची चिंताच नाही, असे वाटते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. याबरोबर त्यांनी एक ग्राफदेखील शेअर केला आहे. यात रोज होणाऱ्या लसीकरणाचा आकडा घसरल्याचे दिसले. हा ग्राफ 1 एप्रिलते 20 मेपर्यंतचा आहे. यात लसीकरणाचा वेग घसरल्याचे दाखवण्यात आले आहे.

आता कोरोनावरील उपचारासाठी ‘अँटीबॉडी कॉकटेल’ भारतातही उपलब्ध, एका डोसची किंमत 59,750 रुपये

राहुल गांधी यांनी रविवारीही गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांवरून केंद्रावर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट करत लिहिले होते, "मला मृतदेहांचे फोटो शेअर करायला आवडत नाही. संपूर्ण जग फोटो पाहून दुःखी आहे. मात्र, अनेकांना आपल्या नातलगाचा मृतदेह मजबुरीने गंगा नदीच्या काठावरच सोडावा लागला. त्यांच्या वेदनाही समजून घ्याव्या लागतील. चूक त्यांची नाही. ही जबाबदारी सामूहिकही नाही. केवळ केंद्र सरकरची आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

टाटांनी पुन्हा मनं जिंकली! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार देणारी घोषणा"एक तर देशात महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी" -यापूर्वी राहुल गांधी यांनी एक बातमी ट्विट केली होती. त्याला राहुल गांधी यांनी कॅप्शन देत, "एक तो महामारी और उस पर प्रधान अहंकारी", असे लिहिले होते. राहुल यांनी ट्विट केलेल्या बातमीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांसंदर्भात भाष्य करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाइडलाइननुसार देशात कोरोना लसींचा साठा उपलब्ध नसतानाही केंद्र सरकारने लसीकरणाची घोषणा केली, असा आरोप सीरमच्या सुरेश जाधव यांनी केला होता. याची ती बातमी होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या