शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

'मोदी स्वत:ची पदवी दाखवू शकत नाही, जनतेला मात्र 1970 ची कागदपत्रे मागतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 17:57 IST

बिहार व झारखंड राज्यातील लोकं आसाममध्ये कामा करण्यासाठी जातात, मात्र त्यांना सुद्धा घुसखोर म्हंटले जात आहे.

नवी दिल्ली: नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून आता राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळत आहे. सर्वच विरोधी पक्षांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ची पदवी दाखवू शकत नाही मात्र ते जनतेला 1970 ची कागदपत्रे विचारत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमातून बोलताना त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. बिहार व झारखंड राज्यातील लोकं आसाममध्ये कामा करण्यासाठी जातात, मात्र त्यांना सुद्धा घुसखोर म्हंटले जात आहे. त्यामुळे अशा लोकांना घुसखोर म्हणणाऱ्यांना मला विचारायचे आहे की, तुम्हाला तुमची पदवी दाखवता येत नाही, मात्र तुम्ही जनतेला 1970 ची कागदपत्र मागतायत ? असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या पदवीची मागणी केली तर ते दाखवत नाही. मग लोकांकडून 1970 ची कागदपत्रे कशी मागतात असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला.