शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

'मोदी स्वत:ची पदवी दाखवू शकत नाही, जनतेला मात्र 1970 ची कागदपत्रे मागतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 17:57 IST

बिहार व झारखंड राज्यातील लोकं आसाममध्ये कामा करण्यासाठी जातात, मात्र त्यांना सुद्धा घुसखोर म्हंटले जात आहे.

नवी दिल्ली: नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून आता राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळत आहे. सर्वच विरोधी पक्षांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ची पदवी दाखवू शकत नाही मात्र ते जनतेला 1970 ची कागदपत्रे विचारत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमातून बोलताना त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. बिहार व झारखंड राज्यातील लोकं आसाममध्ये कामा करण्यासाठी जातात, मात्र त्यांना सुद्धा घुसखोर म्हंटले जात आहे. त्यामुळे अशा लोकांना घुसखोर म्हणणाऱ्यांना मला विचारायचे आहे की, तुम्हाला तुमची पदवी दाखवता येत नाही, मात्र तुम्ही जनतेला 1970 ची कागदपत्र मागतायत ? असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या पदवीची मागणी केली तर ते दाखवत नाही. मग लोकांकडून 1970 ची कागदपत्रे कशी मागतात असा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला.