शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

काँग्रेसने काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 04:54 IST

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा आरोप

बवानी खेडा : काँग्रेसने काश्मीरच्या मुद्याचे आंतरराष्ट्रीयकरण केल्याचा आरोप केंद्रीय संरक्षणमंंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी केला. राजनाथसिंह म्हणाले की, काश्मीरचा मुद्दा हा देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, काँग्रेसच्या एका नेत्याने अलीकडेच लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्याशी लंडनमध्ये चर्चा केली होती.

राजनाथसिंह यांनी काँग्रेसला सवाल केला आहे की, मानवाधिकाराचे उल्लंघन कुठे झाले आहे? जेव्हा काश्मिरात दहशतवादी कारवाया होत होत्या, तेव्हा आपण काही का बोलत नव्हते? काँग्रेसकडून यावर उत्तर हवेय की, काश्मीर आमचा अंतर्गत प्रश्न असताना दुसऱ्या देशांसोबत यावर चर्चा व्हायला हवी? आपण काश्मीर मुद्यांवर दुसºया देशांशी चर्चा करणार आहात?

सनी देओल यांचा प्रचार

चंदीगड : हरयाणातील मंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्यासाठी भाजपचे खासदार आणि बॉलीवूड कलाकार सनी देओल यांनी गुरुवारी प्रचार केला. हिसार जिल्ह्यातील नारनौंदमधून अभिमन्यू हे पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. एका सभेत बोलताना सनी देओल म्हणाले की, यावेळी मी कॅप्टन अभिमन्यू यांच्यासाठी मते मागण्यास आलो आहे. यावेळी गदर चित्रपटातील संवाद म्हणून सनी देओल यांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘हिंदुस्तान जिंदाबाद है और रहेगा’ या डायलॉगला नागरिकांनीही प्रतिसाद दिला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेस