शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

काँग्रेसने गावांना दिली सावत्र आईची वागणूक; PM मोदींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 07:20 IST

पंतप्रधान मोदी यांचा आरोप

रीवा (म.प्र.) : ‘यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी स्वातंत्र्यानंतर देशातील गावांना सावत्र आईची वागणूक दिली आणि त्यांच्या विश्वासाला तडा दिला,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सोमवारी केला. 

अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमाला ते संबोधित करताना मोदी म्हणाले की, भाजप नेतृत्वाखालील सरकारने परिस्थिती बदलली आहे आणि गावांना भरपूर अनुदान दिले आहे. यावेळी मोदींनी कोट्यवधी रुपयांच्या कामांची घोषणा केली.मोदी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर ज्या पक्षाने सर्वाधिक काळ सरकार चालवले त्या पक्षाने गावातील लोकांच्या विश्वासाला तडा दिला. खेड्यातील माणसे, रस्ते, साठवणुकीची ठिकाणे, शाळा, वीज, अर्थव्यवस्था या सर्व बाबी काँग्रेसच्या राजवटीत सरकारच्या अग्रक्रमाच्या तळाशी होत्या. देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ज्या गावांमध्ये राहते त्यांना सावत्र आईची वागणूक देऊन देश प्रगती करू शकत नाही.”

पंतप्रधान मोदी म्हणाले...nआमच्या सरकारने आठ वर्षांत ३० हजारांहून अधिक नवीन पंचायत इमारती बांधल्या.nआदरणीय बापू म्हणायचे की भारताचा आत्मा खेड्यात राहतो, पण काँग्रेसने म. गांधींच्या विचारांकडेही दुर्लक्ष केले.nडिजिटल क्रांतीच्या या युगात पंचायतीही स्मार्ट केल्या जात आहेत.nआम्ही जनधन योजनेअंतर्गत खेड्यापाड्यात ४० कोटींहून अधिक लोकांची बँक खाती उघडली.

केरळमध्ये पंतप्रधानांचे जंगी स्वागतकोची (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो लोक त्यांच्या ‘रोड शो’ दरम्यान आयएनएस गरुड नौदल हवाई तळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत दुतर्फा रांगेत उभे होते. केरळच्या पारंपरिक पोशाखात मोदी सुरुवातीला काही काळ पायी चालले आणि नागरिकांना अभिवादन केले. नागरिकांनी पंतप्रधानांवरपुष्पवृष्टी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी