शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

काँग्रेसने गावांना दिली सावत्र आईची वागणूक; PM मोदींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 07:20 IST

पंतप्रधान मोदी यांचा आरोप

रीवा (म.प्र.) : ‘यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी स्वातंत्र्यानंतर देशातील गावांना सावत्र आईची वागणूक दिली आणि त्यांच्या विश्वासाला तडा दिला,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सोमवारी केला. 

अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमाला ते संबोधित करताना मोदी म्हणाले की, भाजप नेतृत्वाखालील सरकारने परिस्थिती बदलली आहे आणि गावांना भरपूर अनुदान दिले आहे. यावेळी मोदींनी कोट्यवधी रुपयांच्या कामांची घोषणा केली.मोदी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर ज्या पक्षाने सर्वाधिक काळ सरकार चालवले त्या पक्षाने गावातील लोकांच्या विश्वासाला तडा दिला. खेड्यातील माणसे, रस्ते, साठवणुकीची ठिकाणे, शाळा, वीज, अर्थव्यवस्था या सर्व बाबी काँग्रेसच्या राजवटीत सरकारच्या अग्रक्रमाच्या तळाशी होत्या. देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ज्या गावांमध्ये राहते त्यांना सावत्र आईची वागणूक देऊन देश प्रगती करू शकत नाही.”

पंतप्रधान मोदी म्हणाले...nआमच्या सरकारने आठ वर्षांत ३० हजारांहून अधिक नवीन पंचायत इमारती बांधल्या.nआदरणीय बापू म्हणायचे की भारताचा आत्मा खेड्यात राहतो, पण काँग्रेसने म. गांधींच्या विचारांकडेही दुर्लक्ष केले.nडिजिटल क्रांतीच्या या युगात पंचायतीही स्मार्ट केल्या जात आहेत.nआम्ही जनधन योजनेअंतर्गत खेड्यापाड्यात ४० कोटींहून अधिक लोकांची बँक खाती उघडली.

केरळमध्ये पंतप्रधानांचे जंगी स्वागतकोची (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो लोक त्यांच्या ‘रोड शो’ दरम्यान आयएनएस गरुड नौदल हवाई तळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत दुतर्फा रांगेत उभे होते. केरळच्या पारंपरिक पोशाखात मोदी सुरुवातीला काही काळ पायी चालले आणि नागरिकांना अभिवादन केले. नागरिकांनी पंतप्रधानांवरपुष्पवृष्टी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी