शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; २० महिला जखमी, जवानांवर दगडफेक; अश्रुधुराचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 07:34 IST

जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व घटनांत २० महिला जखमी झाल्या.

इम्फाळ : मणिपूरच्या विष्णूूपूर जिल्ह्यात कंगवई आणि फौगकचाओ भागांमध्ये गुरुवारी संतप्त जमाव व सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. यावेळी लोकांनी लष्कर तसेच रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व घटनांत २० महिला जखमी झाल्या.

सुरक्षा दलांच्या जवानांची कोंडी करण्यासाठी बिष्णूपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमाव रस्त्यावर उतरला होता. लष्कर व आरएएफने जागोजागी उभारलेली बॅरिकेड हटविण्याचा प्रयत्न जमावाने केला. 

दफनभूमीच्या ठिकाणी ‘जैसे थे’ स्थिती ठेवा...वांशिक संघर्षामध्ये ठार झालेल्या ३५ जणांचा चुराचंदपूर जिल्ह्यातील हाओलाई खोपी गावात गुरुवारी सामुदायिक दफनविधी करण्याचे आयटीएलएफ या संघटनेने ठरविले होते. मात्र, दफनभूमीच्या जागेबाबत काही प्रश्न निर्माण झाल्यामुळे तिथे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश मणिपूरचे हंगामी मुख्य न्यायाधीश एम. व्ही. मुरलीधरन यांनी दिले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSoldierसैनिकstone peltingदगडफेक