शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; २० महिला जखमी, जवानांवर दगडफेक; अश्रुधुराचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 07:34 IST

जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व घटनांत २० महिला जखमी झाल्या.

इम्फाळ : मणिपूरच्या विष्णूूपूर जिल्ह्यात कंगवई आणि फौगकचाओ भागांमध्ये गुरुवारी संतप्त जमाव व सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. यावेळी लोकांनी लष्कर तसेच रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व घटनांत २० महिला जखमी झाल्या.

सुरक्षा दलांच्या जवानांची कोंडी करण्यासाठी बिष्णूपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमाव रस्त्यावर उतरला होता. लष्कर व आरएएफने जागोजागी उभारलेली बॅरिकेड हटविण्याचा प्रयत्न जमावाने केला. 

दफनभूमीच्या ठिकाणी ‘जैसे थे’ स्थिती ठेवा...वांशिक संघर्षामध्ये ठार झालेल्या ३५ जणांचा चुराचंदपूर जिल्ह्यातील हाओलाई खोपी गावात गुरुवारी सामुदायिक दफनविधी करण्याचे आयटीएलएफ या संघटनेने ठरविले होते. मात्र, दफनभूमीच्या जागेबाबत काही प्रश्न निर्माण झाल्यामुळे तिथे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश मणिपूरचे हंगामी मुख्य न्यायाधीश एम. व्ही. मुरलीधरन यांनी दिले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSoldierसैनिकstone peltingदगडफेक