शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

४ हजार शस्त्रे जप्त करा, अन्यथा...; लेफ्टनंट जनरल कलिता यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 05:00 IST

मणिपूरमधील संघर्ष राजकीय : लेफ्टनंट जनरल कलिता यांचे मत

गुवाहाटी : मणिपूरमधील संघर्ष ही राजकीय समस्या असल्याचे सांगून पूर्व लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता म्हणाले की, सुरक्षा दलांकडून लुटलेली ४,००० शस्त्रे जप्त केली जात नाहीत, तोपर्यंत हिंसाचार सुरूच राहील.

कलिता म्हणाले की, राजकीय समस्येचे शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी हिंसाचार रोखणे आणि संघर्षाच्या दोन्ही बाजूंना प्रवृत्त करणे हे आमचे प्रयत्न आहेत. कारण शेवटी, समस्येचे राजकीय निराकरण करणे आवश्यक आहे. 

प्रश्न सुटेना...संघर्ष सुरू होऊन साडेसहा महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही मणिपूरमध्ये सामान्य स्थिती का बहाल झाली नाही, असे विचारले असता ते म्हणाले की, येथे तीन समुदायांमध्ये वारसा समस्या आहेत.

शेजारी राष्ट्राची अस्थिरता हिताची नाही...nम्यानमारमधील निर्वासितांच्या संकटावर लेफ्टनंट जनरल कलिता म्हणाले, “आमच्या शेजारील कोणत्याही प्रकारची अस्थिरता आमच्या हिताची नाही. ती निश्चितपणे आमच्यावर परिणाम करते. nकारण आपली सामायिक सीमा आहे. भारत - म्यानमार सीमेची समस्या कठीण भौगोलिक, भूप्रदेशाची परिस्थिती आणि विकासाच्या अभावामुळे तीव्र होते.”

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार