शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

काश्मीरमध्ये दहशतवाद वाढल्याची ही तर कबुली!, भाजपाला दिले प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 4:39 AM

आधीच्या ‘संपुआ’ सरकारच्या काळाहून आमच्या राजवटीत जास्त अतिरेकी ठार मारले गेले हा भाजपाचा दावा म्हणजे ‘रालोआ’च्या काळात हशतवाद व हिंसाचार वाढल्याची एक प्रकारे कबुलीच आहे

नवी दिल्ली : आधीच्या ‘संपुआ’ सरकारच्या काळाहून आमच्या राजवटीत जास्त अतिरेकी ठार मारले गेले हा भाजपाचा दावा म्हणजे ‘रालोआ’च्या काळात हशतवाद व हिंसाचार वाढल्याची एक प्रकारे कबुलीच आहे, अशी व्युत्पत्तीे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी काढली.केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरकारने अतिरेक्यांविरुद्ध अधिक प्रभावी कारवाई केली असे सांगताना ही आकडेवारी दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘संपुआ’ सरकारच्या काळात सन २०१२ व २०१३ मध्ये अनुक्रमे ६७ व ७२ अतिरेकी सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले होते. या उलट ‘रालोआ’ सरकार आल्यापासून सन २०१४ मध्ये ११०, २०१५ मध्ये १०८, २०१६ मध्ये १५०, २०१७ मध्ये २१७ तर यंदाच्या मेपर्यंत ७५ दहशतवादी मारले गेले.प्रसाद यांच्या या दाव्याचा प्रतिवाद करताना अब्दुल्ला यांनी टष्ट्वीट केले की, मंत्री महोदयांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी दिलेली ही आकडेवारी खरे तर त्यांच्या सरकारचे अपयश दाखविणारी आहे. त्यांच्या काळात काश्मिरमध्ये जास्त दहशतवादी मारले गेले याचादुसरा अर्थ पूर्वीपेक्षा जास्त अतिरेकी आले असा होतो. यावरून ‘रालोआ’ सत्तेत आल्यापासून येथील दहशतवाद व हिंसाचार खरे तर वाढला हेच यावरून दिसते. (वृत्तंसस्था)

टॅग्स :BJPभाजपा