शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

काश्मीरमध्ये दहशतवाद वाढल्याची ही तर कबुली!, भाजपाला दिले प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 04:39 IST

आधीच्या ‘संपुआ’ सरकारच्या काळाहून आमच्या राजवटीत जास्त अतिरेकी ठार मारले गेले हा भाजपाचा दावा म्हणजे ‘रालोआ’च्या काळात हशतवाद व हिंसाचार वाढल्याची एक प्रकारे कबुलीच आहे

नवी दिल्ली : आधीच्या ‘संपुआ’ सरकारच्या काळाहून आमच्या राजवटीत जास्त अतिरेकी ठार मारले गेले हा भाजपाचा दावा म्हणजे ‘रालोआ’च्या काळात हशतवाद व हिंसाचार वाढल्याची एक प्रकारे कबुलीच आहे, अशी व्युत्पत्तीे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी काढली.केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरकारने अतिरेक्यांविरुद्ध अधिक प्रभावी कारवाई केली असे सांगताना ही आकडेवारी दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘संपुआ’ सरकारच्या काळात सन २०१२ व २०१३ मध्ये अनुक्रमे ६७ व ७२ अतिरेकी सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले होते. या उलट ‘रालोआ’ सरकार आल्यापासून सन २०१४ मध्ये ११०, २०१५ मध्ये १०८, २०१६ मध्ये १५०, २०१७ मध्ये २१७ तर यंदाच्या मेपर्यंत ७५ दहशतवादी मारले गेले.प्रसाद यांच्या या दाव्याचा प्रतिवाद करताना अब्दुल्ला यांनी टष्ट्वीट केले की, मंत्री महोदयांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी दिलेली ही आकडेवारी खरे तर त्यांच्या सरकारचे अपयश दाखविणारी आहे. त्यांच्या काळात काश्मिरमध्ये जास्त दहशतवादी मारले गेले याचादुसरा अर्थ पूर्वीपेक्षा जास्त अतिरेकी आले असा होतो. यावरून ‘रालोआ’ सत्तेत आल्यापासून येथील दहशतवाद व हिंसाचार खरे तर वाढला हेच यावरून दिसते. (वृत्तंसस्था)

टॅग्स :BJPभाजपा