शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये दहशतवाद वाढल्याची ही तर कबुली!, भाजपाला दिले प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 04:39 IST

आधीच्या ‘संपुआ’ सरकारच्या काळाहून आमच्या राजवटीत जास्त अतिरेकी ठार मारले गेले हा भाजपाचा दावा म्हणजे ‘रालोआ’च्या काळात हशतवाद व हिंसाचार वाढल्याची एक प्रकारे कबुलीच आहे

नवी दिल्ली : आधीच्या ‘संपुआ’ सरकारच्या काळाहून आमच्या राजवटीत जास्त अतिरेकी ठार मारले गेले हा भाजपाचा दावा म्हणजे ‘रालोआ’च्या काळात हशतवाद व हिंसाचार वाढल्याची एक प्रकारे कबुलीच आहे, अशी व्युत्पत्तीे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी काढली.केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरकारने अतिरेक्यांविरुद्ध अधिक प्रभावी कारवाई केली असे सांगताना ही आकडेवारी दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘संपुआ’ सरकारच्या काळात सन २०१२ व २०१३ मध्ये अनुक्रमे ६७ व ७२ अतिरेकी सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले होते. या उलट ‘रालोआ’ सरकार आल्यापासून सन २०१४ मध्ये ११०, २०१५ मध्ये १०८, २०१६ मध्ये १५०, २०१७ मध्ये २१७ तर यंदाच्या मेपर्यंत ७५ दहशतवादी मारले गेले.प्रसाद यांच्या या दाव्याचा प्रतिवाद करताना अब्दुल्ला यांनी टष्ट्वीट केले की, मंत्री महोदयांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी दिलेली ही आकडेवारी खरे तर त्यांच्या सरकारचे अपयश दाखविणारी आहे. त्यांच्या काळात काश्मिरमध्ये जास्त दहशतवादी मारले गेले याचादुसरा अर्थ पूर्वीपेक्षा जास्त अतिरेकी आले असा होतो. यावरून ‘रालोआ’ सत्तेत आल्यापासून येथील दहशतवाद व हिंसाचार खरे तर वाढला हेच यावरून दिसते. (वृत्तंसस्था)

टॅग्स :BJPभाजपा