शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

वारसांच्या दस्तऐवजात ज्येष्ठांना सांभाळण्याची अट- मद्रास उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 01:11 IST

दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी खात्री करून घ्यावी

खुशालचंद बाहेतीचेन्नई : ज्येष्ठ नागरिकांची मालमत्तेची मालकी आपल्या वारसांचे नावावर करणाऱ्या दस्तऐवजात वारस ज्येष्ठांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करतील, अशी अट असल्याची खात्री दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी करावी, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत.मद्रास उच्च न्यायालयात मालमत्ता हस्तांतरणाचे करार रद्द ठरविण्याची विनंती करणाऱ्या अनेक याचिका दाखल आहेत. यापैकी बहुतेक याचिकेत ज्येष्ठ नागरिकांनी आपली मालमत्ता वारसाचे नावाने गिफ्ट डीड, विक्री किंवा अन्य प्रकारे हस्तांतरित केली आहे.

मालमत्ता मिळाल्यानंतर वारसांनी त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यांना ही स्वत:ची  मालमत्ता परत मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल कराव्या लागल्या.उच्च न्यायालयाने हस्तांतरणाच्या दस्तऐवजात ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्याच्या कलम २३मध्ये नमूदप्रमाणे मालमत्ता नावावर करून घेणारा वारसदार ज्येष्ठ नागरिकाची काळजी घेईल. 

पालकांच्या मूलभूत आणि शारीरिक गरजा पूर्ण करेल असे लिहून घ्यावे. यामुळे पुढे वारसाने याअटीचे पालन केले नाही तर दस्तऐवज फसवणूक करून किंवा चुकीची माहिती देऊन तयार करून घेतल्याच्या मुद्द्यावरून रद्द ठरवता येऊ शकेल. या शिवाय फसवणूक करून मालमत्ता हडपल्याबद्दल गुन्हा नोंदवता येऊ शकेल. मद्रास उच्च न्यायालयाने सर्व दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी ही अट असल्याची खात्री करावील, असे आदेश दिले आहेत. याच निर्णयात उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

पाल्यांना दंड किंवा कारावासाची तरतूद

ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्यात वृद्ध पालकांची काळजी न घेणाऱ्या पाल्यांना दंड किंवा कारावासाची तरतूद आहे. यात शिक्षा देणाऱ्यास दंड करावा किंवा शिक्षा अशी तरतूद असली तरीही शक्यतो कारावासाची शिक्षा दिली पाहिजे व दंड दुय्यम ठरवला पाहिजे.

जोपर्यंत नाठाळ तरुणांच्या डोक्यावर शिक्षेची तलवार राहणार नाही, तोपर्यंत वृद्धाश्रमांची संख्या वाढतच राहाणार.-न्या.एस. वैद्यनाथन,मद्रास उच्च न्यायालय

टॅग्स :Chennaiचेन्नईCourtन्यायालय