शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘इंटर्नशिप’वर कंपन्या नाराज; सरकार म्हणते, योजना त्यांना अनिवार्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 07:58 IST

सरकारच्या जवळ असलेल्या अनेक कंपन्यांनी मौन बाळगले आहे. 

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या इंटर्नशिप योजनेवर अनेक कंपन्यांकडून प्रतिक्रिया आल्यानंतर सरकारने स्पष्ट केले आहे की, ही योजना अनिवार्य नाही आणि कंपन्यांना योग्य वाटेल त्या इंटर्नची निवड त्या करू शकतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना हे स्पष्टीकरण दिले आहे.

प्रमुख ५०० कंपन्यांनी इंटर्नशिप योजनेबद्दल केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच, कंपन्यांशी चर्चा केल्याशिवाय ही योजना जाहीर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तथापि, ५०० पैकी अनेक कंपन्यांना सरकार प्रायोजित इंटर्नशिप कार्यक्रम नाकारणे कठीण जाईल. सरकारच्या जवळ असलेल्या अनेक कंपन्यांनी मौन बाळगले आहे. 

निवड कोणत्या आधारावर?

सर्वोच्च ५०० कंपन्यांची निवड कोणत्या आधारावर करण्यात आली आहे, हेही सरकारने स्पष्ट केलेले नाही. एका कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आज ना उद्या सर्वांना या योजनेची अंमलबजावणी करण्याचा मार्ग शोधावा लागेल. 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार