शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

‘इंटर्नशिप’वर कंपन्या नाराज; सरकार म्हणते, योजना त्यांना अनिवार्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 07:58 IST

सरकारच्या जवळ असलेल्या अनेक कंपन्यांनी मौन बाळगले आहे. 

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या इंटर्नशिप योजनेवर अनेक कंपन्यांकडून प्रतिक्रिया आल्यानंतर सरकारने स्पष्ट केले आहे की, ही योजना अनिवार्य नाही आणि कंपन्यांना योग्य वाटेल त्या इंटर्नची निवड त्या करू शकतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना हे स्पष्टीकरण दिले आहे.

प्रमुख ५०० कंपन्यांनी इंटर्नशिप योजनेबद्दल केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच, कंपन्यांशी चर्चा केल्याशिवाय ही योजना जाहीर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तथापि, ५०० पैकी अनेक कंपन्यांना सरकार प्रायोजित इंटर्नशिप कार्यक्रम नाकारणे कठीण जाईल. सरकारच्या जवळ असलेल्या अनेक कंपन्यांनी मौन बाळगले आहे. 

निवड कोणत्या आधारावर?

सर्वोच्च ५०० कंपन्यांची निवड कोणत्या आधारावर करण्यात आली आहे, हेही सरकारने स्पष्ट केलेले नाही. एका कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आज ना उद्या सर्वांना या योजनेची अंमलबजावणी करण्याचा मार्ग शोधावा लागेल. 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार