शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

सभागृह मुदतपूर्व विसर्जित केल्यास लगेचच आचारसंहिता लागू होणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:24 PM

या निर्णयाचा प्रभाव येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर दिसणार आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतरच आचारसंहिता लागू होण्याचा निर्णय आयोगाने बदलला असून यापुढे सभागृह विसर्जित झाल्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू होणार आहे. या निर्णयाचा प्रभाव येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर दिसणार आहे.

एसआर बोमाई खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत काळजीवाहू सरकारला केवळ रोजचे कामकाज चालविण्याचा अधिकार आहे. मात्र, नीती संबंधी निर्णय घेण्यापासून त्यांनी लांब राहिले पाहिजे. निवडणूक आयोगाने या निर्णयाची सर्व राज्यांच्या कॅबिनेट सचिव आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, वेळेपूर्वी विधानसभा विसर्जित झाली असल्यास त्या वेळेपासूनच आचारसंहिता लागू होईल. ही आचारसंहिता नवीन सरकार शपथ घेईपर्यंत सुरु राहणार आहे. 

हा आदेश काळजीवाही सरकारसोबतच केंद्र सरकारलाही लागू राहणार आहे. यामुळे राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही कोणत्याही योजना घोषीत करू शकणार नाही. 

या निर्णयाचा परिणाम तेलंगाना सरकारवर होणार आहे. कारण तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 6 सप्टेंबरला विधानसभा विसर्जित केली होती. 

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाVidhan Bhavanविधान भवन