शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

सागरी किनारा सुरक्षेचा आढावा!

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

सागरीकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ९ राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेश प्रमुख यांची बैठक १६ जून रोजी मुंबईत होणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली.

नवी दिल्ली : देशातील सागरीकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ९ राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेश प्रमुख यांची बैठक १६ जून रोजी मुंबईत होणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली. या बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गोवा, ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री, पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशचे मुख्यमंत्री, तसेच दिव, दमण, लक्षद्वीप, अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक सहभागी होणार असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हेही बैठकीस हजर राहणार आहेत.मुंबईत २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सागरीकिनाऱ्यांवरील सुरक्षा व्यवस्था हा महत्त्वाचा विषय बनला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याची सागरीकिनारा सुरक्षा आजच्या घडीला कितपत सतर्क आहे, तिच्या काय गरजा आहेत, त्यात काय बदल करणे गरजेचे आहे वा ती अत्याधुनिक कशी करता येईल, या बाबींवर या बैठकीत विचार होईल. भारताचा समुद्रकिनारा तब्बल ७५१७ किलोमीटरचा असून, त्यावर १२ मोठी आणि १८७ लहान बंदरे आहेत.>किनाऱ्यावरील बोटींना विशिष्ट ओळखपत्रसर्व राज्यांना सागरीकिनारा सुरक्षेसाठी अधिक स्पीड बोटी, जीप, मोटरसायकली देण्यात येणार आहेत, तसेच प्रत्येक सागरीकिनारा पोलीस ठाण्याला संगणक, फर्निचर आणि अन्य साहित्यासाठी सरसकट १0 लाख रुपये दिले जाणार आहेत, असे किरण रिजिजू यांनी सांगितले. संपूर्ण देशात सागरीकिनाऱ्यासाठी समान सुरक्षा व्यवस्था आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक बंदर आणि किनाऱ्यावरील बोटींना विशिष्ट ओळखपत्र दिले जाईल, असे ते म्हणाले.