शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून बंगालपर्यंत हिंसाचार, यूपीत शांतता; CM योगींनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 11:30 IST

योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही.

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून ते पश्चिम बंगालपर्यंत देशातील अनेक राज्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. पण सांप्रदायिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणवल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातून मात्र, अशी एकही घटना समोर आली नाही. यासंदर्भात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही. दंगली तर दूरचा विषय, उत्तर प्रदेशात शांतता आहे. येथे गुंडगिरी आणि अराजकतेला कुठलेही स्थान नाही.

लखनौ येथे मंगळवारी सायंकाळी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "परवा रामनवमी होती.  उत्तर प्रदेशात एकूण 25 कोटी लोक राहतात. येथे 800 ठिकाणी रामनवमीनिमित्त शोभायात्रा अथवा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. याच बरोबर सध्या रमजानचा महिनाही सुरू आहे. यामुळे रोजा इफ्तारचे कार्यक्रमही होतच असतील. पण, दंगलींचा विषय तर सोडच, कुठे साधे तू-तू-मी-मीही झाले नाही."

योगी पुढे म्हणाले, ''यवरून उत्तर प्रदेश आता विकासाचा विचार करत असल्याचे दिसून येते. आता गुंडगिरी, अराजकता आणि अफवांना कुठलेही स्थान नाही. हे उत्तर प्रदेशने रामनवमीला, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामांच्या जयंतीनिमित्त सिद्ध केले आहे.'' तत्पूर्वी, देशातील गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांत अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशRam Navamiराम नवमी