शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

महाराष्ट्रासह १४ राज्यांना हवामान बदलाचा धोका; आपत्तीग्रस्त १०० राज्यांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 12:09 IST

देशातील १४ राज्यांमध्ये पूर येऊन प्रचंड हानी होते. नैसर्गिक आपत्तींचा जगभरात सुमारे एक अब्ज लोकांना किंवा दर आठ लोकांपैकी एका व्यक्तीला फटका बसतो.

नवी दिल्ली : जगातील १०० राज्यांना हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या संकटांचा सर्वाधिक धोका आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या चौदा राज्यांचा समावेश आहे. त्या यादीत बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, पंजाब, केरळ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांचीही नावे आहेत.

यासंदर्भात 'ग्रॉस डोमेस्टिक क्लायमेट रिस्क' या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलाचे सर्वाधिक तडाखे चीनमधील राज्यांना बसतात. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. देशातील १४ राज्यांमध्ये पूर येऊन प्रचंड हानी होते. नैसर्गिक आपत्तींचा जगभरात सुमारे एक अब्ज लोकांना किंवा दर आठ लोकांपैकी एका व्यक्तीला फटका बसतो. आपत्तींमुळे सर्वांत जास्त नुकसान होणाऱ्या १०० राज्यांपैकी अनेक राज्ये ही पाकिस्तान, ब्रिटन आदी देशांच्या आकाराएवढी आहेत. अमेरिकेतील राज्यांमध्येही नैसर्गिक संकटांमुळे तेथील नागरिकांना हाल सोसावे लागतात. ती राज्येही या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. 

राज्यांतील गुंतवणुकीवर विपरीत परिणामहवामान बदलामुळे येणाया नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक देशांवर, त्यातील राज्यांवर आर्थिक अरिष्टही त्यामुळे या राज्यांतील गुंतवणुकीचे प्रमाण कमी होते. २०५० सालपर्यंत या राज्यांमध्ये हवामान बदलामुळे नेमकी काय स्थिती असेल याचाही अभ्यास काही संस्था करत आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे बँका, उद्योगधंदे यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा वेध ऑस्ट्रेलियातील क्रॉस डिपेन्डन्सी इनिशिएटिव्हसारख्या संस्था घे आहेत.