शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महाराष्ट्रासह १४ राज्यांना हवामान बदलाचा धोका; आपत्तीग्रस्त १०० राज्यांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 12:09 IST

देशातील १४ राज्यांमध्ये पूर येऊन प्रचंड हानी होते. नैसर्गिक आपत्तींचा जगभरात सुमारे एक अब्ज लोकांना किंवा दर आठ लोकांपैकी एका व्यक्तीला फटका बसतो.

नवी दिल्ली : जगातील १०० राज्यांना हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या संकटांचा सर्वाधिक धोका आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या चौदा राज्यांचा समावेश आहे. त्या यादीत बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, पंजाब, केरळ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांचीही नावे आहेत.

यासंदर्भात 'ग्रॉस डोमेस्टिक क्लायमेट रिस्क' या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलाचे सर्वाधिक तडाखे चीनमधील राज्यांना बसतात. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. देशातील १४ राज्यांमध्ये पूर येऊन प्रचंड हानी होते. नैसर्गिक आपत्तींचा जगभरात सुमारे एक अब्ज लोकांना किंवा दर आठ लोकांपैकी एका व्यक्तीला फटका बसतो. आपत्तींमुळे सर्वांत जास्त नुकसान होणाऱ्या १०० राज्यांपैकी अनेक राज्ये ही पाकिस्तान, ब्रिटन आदी देशांच्या आकाराएवढी आहेत. अमेरिकेतील राज्यांमध्येही नैसर्गिक संकटांमुळे तेथील नागरिकांना हाल सोसावे लागतात. ती राज्येही या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. 

राज्यांतील गुंतवणुकीवर विपरीत परिणामहवामान बदलामुळे येणाया नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक देशांवर, त्यातील राज्यांवर आर्थिक अरिष्टही त्यामुळे या राज्यांतील गुंतवणुकीचे प्रमाण कमी होते. २०५० सालपर्यंत या राज्यांमध्ये हवामान बदलामुळे नेमकी काय स्थिती असेल याचाही अभ्यास काही संस्था करत आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे बँका, उद्योगधंदे यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा वेध ऑस्ट्रेलियातील क्रॉस डिपेन्डन्सी इनिशिएटिव्हसारख्या संस्था घे आहेत.