शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रासह १४ राज्यांना हवामान बदलाचा धोका; आपत्तीग्रस्त १०० राज्यांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 12:09 IST

देशातील १४ राज्यांमध्ये पूर येऊन प्रचंड हानी होते. नैसर्गिक आपत्तींचा जगभरात सुमारे एक अब्ज लोकांना किंवा दर आठ लोकांपैकी एका व्यक्तीला फटका बसतो.

नवी दिल्ली : जगातील १०० राज्यांना हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या संकटांचा सर्वाधिक धोका आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या चौदा राज्यांचा समावेश आहे. त्या यादीत बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, पंजाब, केरळ, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांचीही नावे आहेत.

यासंदर्भात 'ग्रॉस डोमेस्टिक क्लायमेट रिस्क' या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलाचे सर्वाधिक तडाखे चीनमधील राज्यांना बसतात. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. देशातील १४ राज्यांमध्ये पूर येऊन प्रचंड हानी होते. नैसर्गिक आपत्तींचा जगभरात सुमारे एक अब्ज लोकांना किंवा दर आठ लोकांपैकी एका व्यक्तीला फटका बसतो. आपत्तींमुळे सर्वांत जास्त नुकसान होणाऱ्या १०० राज्यांपैकी अनेक राज्ये ही पाकिस्तान, ब्रिटन आदी देशांच्या आकाराएवढी आहेत. अमेरिकेतील राज्यांमध्येही नैसर्गिक संकटांमुळे तेथील नागरिकांना हाल सोसावे लागतात. ती राज्येही या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. 

राज्यांतील गुंतवणुकीवर विपरीत परिणामहवामान बदलामुळे येणाया नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक देशांवर, त्यातील राज्यांवर आर्थिक अरिष्टही त्यामुळे या राज्यांतील गुंतवणुकीचे प्रमाण कमी होते. २०५० सालपर्यंत या राज्यांमध्ये हवामान बदलामुळे नेमकी काय स्थिती असेल याचाही अभ्यास काही संस्था करत आहेत. नैसर्गिक आपत्तींमुळे बँका, उद्योगधंदे यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा वेध ऑस्ट्रेलियातील क्रॉस डिपेन्डन्सी इनिशिएटिव्हसारख्या संस्था घे आहेत.