शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सीएएनंतर देशात लागू होणार एनआरसी, पश्चिम बंगाल भाजपच्या पुस्तकात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 06:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रमुख नेते भलेही सांगत असतील की, एनआरसी देशात लागू करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही;

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रमुख नेते भलेही सांगत असतील की, एनआरसी देशात लागू करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही; पण पश्चिम बंगाल भाजपने आपल्या एका पुस्तकात दावा केला आहे की, सीएए लागू झाल्यानंतर राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) आणण्यात येईल.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने राज्यव्यापी अभियान सुरू केले असून इंग्रजी, हिंदी आणि बंगालीमध्ये २३ पानांचे एक पुस्तक तयार करण्यात आले आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, सीएएबाबत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून, या कायद्याबाबतचे भय दूर केले जाऊ शकेल.या पुस्तकात असे प्रश्न आहेत की, यानंतर एनआरसी लागू करण्यात येईल? याची किती आवश्यकता आहे? एनआरसी आल्यानंतर आसामप्रमाणेच हिंदूंना डिटेन्शन सेंटरमध्ये जावे लागेल? याच्या उत्तरात म्हटले आहे की, होय, यानंतर एनआरसी असेल. केंद्र सरकारची अशी इच्छा आहे. या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, हिंदूंना एनआरसीमुळे नव्हे, तर विदेशी कायद्यामुळे डिटेन्शन सेंटरमध्ये जावे लागले. या पुस्तकात असेही म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि काँग्रेस सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या विदेशी कायद्यानुसार आसाममध्ये एनआरसी लागू करण्यात आले आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक