शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
2
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
3
India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
4
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
5
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
6
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
7
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
8
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
9
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
10
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
11
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
12
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
13
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
14
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
15
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
16
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
17
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
18
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
19
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
20
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
Daily Top 2Weekly Top 5

आसाममधील एनआरसीमधून ४० लाख लोकांना वगळल्यास गृहयुद्ध पेटेल - ममता बॅनर्जी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 02:51 IST

आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) ४० लाख लोकांना वगळल्यास यादवी वा गृहयुद्ध होईल, या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या उद्गारांमुळे खळबळ उडाली असून, भाजपा व काँग्रेसनेही तणावाचे वातावरण निर्माण करू नका, असा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) ४० लाख लोकांना वगळल्यास यादवी वा गृहयुद्ध होईल, या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या उद्गारांमुळे खळबळ उडाली असून, भाजपा व काँग्रेसनेही तणावाचे वातावरण निर्माण करू नका, असा इशारा दिला आहे.ममतांचे विधान समाजात दुही व विद्वेष निर्माण करणारे असल्याची तक्रार भारतीय जनता युवा मोर्चाने आसाममध्ये पोलीस ठाण्यात दाखल केली. बंगाली लोक आसाममध्ये शांततेने जगतात, ममता यांनी आसामची काळजी करू नये, या देशात कोणत्या प्रकारची यादवी माजेल हे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट करावे, असे भाजयुमोने म्हटले आहे.आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा म्हणाले आहे की, यादवी माजावी म्हणून लोकांना डिवचण्याचा उद्योग मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने करता कामा नये. आसाममध्ये शांतता असून, ममता यांच्या वक्तव्यांचा राज्यात काहीही परिणाम होणार नाही.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAssamआसाम