शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

भारतातील या शहरामध्ये 'देवा'साठी चक्क एअरपोर्ट करतात बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 19:52 IST

जगात असं कोणतं विमानतळ आहे जिथे धार्मिक यात्रेसाठी विमानाची धावपट्टी बंद केली जाते आणि विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलली जाते?

तिरुअनंतपुरम - जगात असं कोणतं विमानतळ आहे जिथे धार्मिक यात्रेसाठी विमानाची धावपट्टी बंद केली जाते आणि विमानांच्या उड्डाणांची वेळ बदलली जाते? हे ऐकायला कदाचीत विचित्र वाटत असेल पण असं दक्षिण भारतातील केरळमध्ये होतं. येथे स्वामी पद्मनाभ स्वामी मंदिर यात्रेसाठी धावपट्टीला बंद केलं जातं. 

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कदाचीत अशाप्रकारचं जगातील एकमेव विमानतळ असण्याची शक्यता आहे. या विमानतळाची धावपट्टी सुप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या सोहळ्यासाठी गेल्या काही दशकांपासून वर्षातून दोन वेळेस बंद केली जाते. याशिवाय विमानांच्या उड्डाणांची वेळही बदलली जाते. 

स्वामी पद्मनाभ मंदिराच्या 10 दिवसीय 'पैनकुनी' आणि 'अलपस्सी' उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदिरातील मुर्त्यांची यात्रा काढण्याच्यावेळी विमानांच्या उड्डाणांना 5 तासांसाठी थांबवलं जातं. याबाबतची सुचना  विमानतळाकडून अधिका-यांना एक आठवडा आधीच दिली जाते. विमानतळ परिसराजवळील शनगुमुगम बीचजवळ सीआयएसएफचे शस्त्रधारी जवान संपूर्ण यात्रेदरम्यान धावपट्टीच्या दोन्ही बाजूला तैनात असतात, यात्रेनंतर मूर्त्यांना पुन्हा त्याच रस्त्याने आणलं जातं. उत्सवाच्या दिवशी संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत उड्डाणं थांबवली जातात. या पाच तासांमध्ये विमानतळ परिसरातून केवळ स्पेशल पास असलेल्या लोकांनाच जाण्याची परवानगी दिली जाते. कोणाला पास द्यायचा याची यादीही मंदिराकडूनच पाठवली जाते.  

वर्ष 1932 मध्ये या विमानतळाचं बांधकाम पूर्ण झालं होतं, पण या मंदिराची ही परंपरा याआधीपासून सुरू आहे.  

टॅग्स :KeralaकेरळAirportविमानतळ