शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नवे कृषी कायदे वगळता अन्य पर्यायांवर चर्चेस सरकार तयार, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 09:02 IST

केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. या नव्या कायद्यांनी देशाची कृषी बाजारपेठ खासगी कंपन्यांना खुली करून दिली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. 

नवी दिल्ली : नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र, नव्या कृषी कायद्यांवर नाही, असे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी म्हटले. कृषी कायदे वगळता अन्य पर्यायांवर चर्चा करण्यास शेतकऱ्यांच्या संघटनांची तयारी असेल तर त्यांच्याशी बोलण्यास सरकार तयार आहे, असे तोमर म्हणाले. केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. या नव्या कायद्यांनी देशाची कृषी बाजारपेठ खासगी कंपन्यांना खुली करून दिली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. कायद्यांमुळे कंपन्यांकडून शोषण होईल आणि किमान आधार भाव व्यवस्था नष्ट होईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. शेतकऱ्यांचे गट आणि केंद्र सरकार यांच्यात हे आंदोलन समाप्त व्हावे, यासाठीची चर्चा केंद्र सरकारने दोन वर्षे नवे कृषी कायदे निलंबित ठेवण्याची तयारी दाखवल्यावर पूर्णपणे बंद पडली. 

न्यायालयाकडून समिती स्थापनगेल्या जानेवारीत सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली. न्यायालयाने संबंधित घटकांशी विचारविनिमय करावा आणि या कायद्यांच्या परिणामाची समीक्षा करण्यासाठी समिती स्थापन केली. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत कोलकातात म्हणाले की, केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांशी बोलणी करायला हवी.

टॅग्स :Narendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर