शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नवे कृषी कायदे वगळता अन्य पर्यायांवर चर्चेस सरकार तयार, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 09:02 IST

केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. या नव्या कायद्यांनी देशाची कृषी बाजारपेठ खासगी कंपन्यांना खुली करून दिली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. 

नवी दिल्ली : नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र, नव्या कृषी कायद्यांवर नाही, असे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी म्हटले. कृषी कायदे वगळता अन्य पर्यायांवर चर्चा करण्यास शेतकऱ्यांच्या संघटनांची तयारी असेल तर त्यांच्याशी बोलण्यास सरकार तयार आहे, असे तोमर म्हणाले. केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. या नव्या कायद्यांनी देशाची कृषी बाजारपेठ खासगी कंपन्यांना खुली करून दिली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. कायद्यांमुळे कंपन्यांकडून शोषण होईल आणि किमान आधार भाव व्यवस्था नष्ट होईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. शेतकऱ्यांचे गट आणि केंद्र सरकार यांच्यात हे आंदोलन समाप्त व्हावे, यासाठीची चर्चा केंद्र सरकारने दोन वर्षे नवे कृषी कायदे निलंबित ठेवण्याची तयारी दाखवल्यावर पूर्णपणे बंद पडली. 

न्यायालयाकडून समिती स्थापनगेल्या जानेवारीत सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली. न्यायालयाने संबंधित घटकांशी विचारविनिमय करावा आणि या कायद्यांच्या परिणामाची समीक्षा करण्यासाठी समिती स्थापन केली. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत कोलकातात म्हणाले की, केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांशी बोलणी करायला हवी.

टॅग्स :Narendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर