शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus: चीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 18:12 IST

छत्तीसगडच्या गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठात संशोधन सुरू

बिलासपूर: छत्तीसगडच्या गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या वनस्पती विभागात छत्तीसगडमधल्या ३६ भाज्यांवर संशोधन सुरू आहे. कोरोनाचा सामना करण्याची क्षमता १० भाज्यांमध्ये असल्याचं नुकत्याच झालेल्या संशोधनातून समोर आली आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक लोह, कर्बोदकं, प्रथिने आणि तंतूचं प्रमाण अतिशय जास्त असलेल्या भाज्यांवर संशोधन सुरू करण्यात आलं आहे. या भाज्यांना चीन, मलेशिया, तैवानमध्ये विशेष मागणी आहे. वनस्पती विभागाचे अध्यक्ष डॉ. अश्विनी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली भाज्यांमधल्या रोगप्रतिकारशक्तीबद्दल संशोधन सुरू आहे. छत्तीसगडमध्ये मिळणाऱ्या जवळपास १० भाज्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असल्याची माहिती प्राथमिक संशोधनातून समोर आली आहे. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असल्यानं त्यांच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.  सीएमडी पदव्युत्तर महाविद्यालयाचे प्राध्यापक पी. एल. चंद्राकार भाज्यांवर बऱ्याच कालावधीपासून काम करत आहेत. या भाज्यांचं पेटंट लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता असल्याचं चंद्राकार म्हणाले. जांजगीर-चांपामध्ये वास्तव्यास असणाऱ्या दिनदयाळ यादव नावाच्या शेतकऱ्यानं इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाचतल्या संशोधकांच्या सहकार्यानं सर्व भाज्यांच्या पेटंटसाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे अर्जदेखील केला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन