शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

LACजवळ चीननं वाढवल्या हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या; एअरबेसवर भारताची करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 17:26 IST

गेल्या 8-10 दिवसांपासून सीमेच्या दोन्ही बाजूंनी खळबळ उडाली आहे, अशा परिस्थितीत चीन सतत आपले सामर्थ्य बळकट करत असल्याचे दिसते.

नवी दिल्लीः लडाख प्रदेशात भारत आणि चीनमध्ये अजूनही तणाव कायम आहे. दोन्ही देशांमधला हा सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 6 जून रोजी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, परंतु यादरम्यान चीनने पुन्हा एकदा सीमेवर हालचाली वाढवल्या आहेत. पूर्व लडाखच्या आसपासच्या सीमेजवळ चीनने हेलिकॉप्टरच्या हालचाली तीव्र केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर लडाखजवळ जमलेल्या चिनी सैनिकांना मदत करण्यासाठी वापरण्यात येत आहेत. गेल्या 8-10 दिवसांपासून सीमेच्या दोन्ही बाजूंनी खळबळ उडाली आहे, अशा परिस्थितीत चीन सतत आपले सामर्थ्य बळकट करत असल्याचे दिसते.या दिवसात चीनकडून पेट्रोलिंग, वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता, परंतु आता ते सर्व भारताच्या सीमेवर उडत आहेत. या व्यतिरिक्त चायनीज आर्मी पीएलएची लढाऊ विमानंही पूर्व लडाखजवळ एलएसीवर उडत असल्याचे दिसून आले आहे. चीनच्या हुतान आणि गलगुन्सा तळांवरही भारत नजर ठेवून आहे आणि चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताचं लक्ष आहे. महत्त्वाचे म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. परंतु यापूर्वी चीनने कधीही लढाऊ विमान सीमेवर तैनात केली नव्हती, त्यामुळे आता परिस्थिती आणखी तीव्र बनली. आणि 2017मध्ये डोकलामदरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीच्या हा वाद पुढे गेला आहे.पूर्वीच्या लडाखजवळील क्षेत्र हुतान-गलगुन्सा तळाजवळ 10-12 चिनी लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर चिनी विमानं हे पूर्व लडाखच्या पूर्वेस 30 किमी अंतरावर आहेत. आता ती विमानं तिकडे उडताना दिसली आहेत, जे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार भारतीय सीमेच्या दहा किमी फक्त दूर आहे. भारत आणि चीनमधील या वादावर 6 जून रोजी लेफ्टनंट जनरल लेव्हलची बैठक झाली होती, परंतु अद्याप तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांमध्ये चर्चा अद्यापही सुरू आहे.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारत