शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

डोकलाममध्ये चीनकडून हेलिपॅड, लष्करी चौक्या, सरकारचीच माहिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:38 IST

वादग्रस्त डोकलाम भागामध्ये चीनने हेलिपॅड, लष्करी चौक्या तसेच खंदक बांधण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मात्र या उत्तरामुळे मोदी सरकारच उघडे पडले आहे.

नवी दिल्ली  - वादग्रस्त डोकलाम भागामध्ये चीनने हेलिपॅड, लष्करी चौक्या तसेच खंदक बांधण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मात्र या उत्तरामुळे मोदी सरकारच उघडे पडले आहे.डोकलाममध्ये चिनी सैन्याने गेल्या वर्षी १६ जूनला घुसखोरी केल्यानंतर त्याला भारतीय लष्कराने रोखले होते. दोन्ही देशांचे सैन्य डोकलाममध्ये सुमारे ७३ दिवस समोरासमोर उभे ठाकले होते. चर्चेतून हा तणाव निवळल्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर चीनने डोकलाम भागात पुन्हा कारवाया सुरू केल्याने तिथे सर्व आलबेल असल्याचा मोदी सरकारचा दावा फसवा ठरला आहे.दलाई लामांचा गौरवसमारंभ आता धरमशालामध्येदलाई लामा तिबेट सोडून भारताच्या आश्रयाला आल्याच्या घटनेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल तिबेटी समर्थकांनी नवी दिल्लीमध्ये समारंभ आयोजित केला होता. पण हा समारंभ आता नवी दिल्लीऐवजी धरमशाला येथे करण्याचे ठरविले आहे. चीनला न दुखावण्यासाठी भारताने हे केल्याची टीका होत आहे.

टॅग्स :DoklamडोकलामIndiaभारतchinaचीन