शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

चीनने ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखले; अरुणाचल प्रदेशात दुष्काळाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 09:10 IST

चीनने तिबेटमधून भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडविल्याचे समजते. यामुळे अरुणाचल प्रदेशातील काही भागात दुष्काळाचा मोठा सामना करावा लागत आहे. 

नवी दिल्ली : भारतीय सीमेवर चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केल्याचे अनेकदा निदर्शानास आले आहे. आता चीनने तिबेटमधून भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडविल्याचे समजते. यामुळे अरुणाचल प्रदेशातील काही भागात दुष्काळाचा मोठा सामना करावा लागत आहे. 

अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार निनोंग एरिंग यांनी केंद्रीय जलसंधारन राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी अडविल्यामुळे अरुणाचल प्रदेशातील तुतिंग, यिंगकियोंग आणि पासीघाट याठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे खासदार निनोंग एरिंग यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, या मुद्यावर अर्जुन राम मेघवाल यांच्यासह परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. 

दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्हा प्रशासनाने येथील नदीच्या भागातील लोकांना अलर्ट जारी केला आहे. खासकरुन मच्छिमार व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. कारण, चीनने ब्रम्हपुत्रा नदीचे  पाणी सोडले तर पूरस्थिती निर्माण घेण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीन