शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ह्दयद्रावक! उपचाराविना ६ तास दिल्लीच्या रस्त्यावर भटकले; अखेर रुग्णवाहिकेतच चिमुकल्याने जीव सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 10:36 IST

या रुग्णालयात १० मिनिटे डॉक्टरांच्या टीमने मुलावर उपचार केले आणि आईवडिलांनी पुढील उपचारासाठी  एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या सरकारी हॉस्पिटलमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. ज्याठिकाणी डॉक्टरांवर बेजबाबदारपणाचा आरोप लावण्यात आला आहे. मजनू का टिला नावाच्या परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याचा दीड वर्षाचा मुलगा घराच्या चौथ्या मजल्यावरून अचानक खाली पडला, त्यानंतर या धावपळीत त्याला आईवडिलांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं.

या रुग्णालयात १० मिनिटे डॉक्टरांच्या टीमने मुलावर उपचार केले आणि आईवडिलांनी पुढील उपचारासाठी  एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. कारण या रुग्णालयात व्हेटिंलेटरचा अभाव आहे. आई वडिलांनी रुग्णावाहिकेतून लहानग्या चिमुरड्याला घेऊन दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालय गाठलं, येथील डॉक्टरांनी आईवडिलांना ताटकाळत ठेवत शेवटी याठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचं सांगत एम्सला जावा, म्हटलं, मुलाच्या चिंतेत असणारे आईवडील पुन्हा मुलाला घेऊन एम्सला पोहचले. येथेही डॉक्टरांनी बेड उपलब्ध नसल्याचं सांगत एम्सच्या ट्रामा सेंटरला जाण्यास सांगितले.

ज्यावेळी आईवडील जखमी अवस्थेत मुलाला घेऊन ट्रामा सेंटरमध्ये पोहचले तेव्हा तिथेही बेड उपलब्ध नव्हता. त्यानंतर मुलाला घेऊन आरएमएल हॉस्पिटलला गेले, तेथेही डॉक्टरांनी सहकार्य न करता दुसऱ्या रुग्णालयात मुलाला घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर आईवडील मुलाला दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात घेऊन आले, तेथे आयसीयू बेड नव्हता. दिल्लीच्या रस्त्यावर ६ तास भटकत असलेल्या आईवडिलांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मुलाला पळवावं लागलं. अखेर रुग्णवाहिकेत ऑक्सिजन संपल्यानंतर मुलाने अखेरचा श्वास घेतला.

राजधानी दिल्लीत अशाप्रकारे घडलेल्या भयंकर प्रकारामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभे आहेत, मुलाचा जीव गेल्यानंतर आईवडिलांनी हंबरडा फोडला, मोठ-मोठ्या हॉस्पिटलच्या चक्करा मारूनही मुलावर उपचार करता आले नाहीत, त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल