शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बासमती तांदळावरून दोन राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने, प्रकरण पंतप्रधानांच्या दरबारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 15:39 IST

बासमती तांदळाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असून, त्यामध्ये बासमती तांदळाची भागिदारी मोठी आहे.

नवी दिल्ली - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुवासासाठी प्रसिद्ध असलेल्या बासमती तांदळावरून सध्या देशातील दोन राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने आले आहेत. बासमती तांदळाच्या जीआय टँगच्या मुद्द्यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात वाद रंगला आहे. दरम्यान, दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमधील वाद आता पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. 

कडकनाथ कोंबड्यानंतर आता मध्य प्रदेशने बासमती तांदळाच्या जीआय मानांकनावर आपली दावेदारी ठोकली आहे. त्यानंतर या दावेदारीला प्रत्युत्तर म्हणून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. बासमती तांदळाचे उत्पादन करणाऱ्या विशेष क्षेत्रात मध्य प्रदेशचा समावेश होत नाही. त्यामुळे मध्य प्रदेशला जीआय मानांकन दिल्यास जीआय मानांकनाच्या मूळ उद्देशास हरताळ फासला जाईल, असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. 

बासमती तांदळाचे आपले असे खास वैशिष्ट्य आहे. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार असून, त्यामध्ये बासमती तांदळाची भागिदारी मोठी आहे. गतवर्षी भारताने ७० लाख टन तांदळांची निर्यात केली होती. बासमती तांदळाच्या उत्पादनात  भारतातील उत्तरेकडील पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर या राज्यांची भागीदारी मोठी आहे. मध्य प्रदेशातील १३ जिल्ह्यांत बासमती तांदळाचे उत्पादन होते. गतवर्षी मध्य प्रदेशात तीन लाख टन बासमती तांदळाचे उत्पादन झाले होते. मात्र मध्य प्रदेशकडे बासमतीसाठीचा जीआय टँग नाही. त्यामुळे सीहोरच्या शरबती गव्हाप्रमाणे येथील बासमतीचा बाजारात दबदबा दिसून येत नाही.

टॅग्स :IndiaभारतagricultureशेतीMadhya Pradeshमध्य प्रदेशPunjabपंजाब