शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'सकाळी 9 च्या आत ऑफिसात', सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 13:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना तंबी देत, सकाळी 9 वाजता कार्यालयात हजर राहण्याचे बजावले आहे.

लखनौ - सरकारी अधिकारी उशिरा येतात आणि लवकर निघून जातात, अशी नेहमीच नागरिकांची तक्रार असते. शासकीय कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारी 10 नंतर येतात आणि 5 वाजण्यापूर्वीच निघून जातात. त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागते, शिवाय त्यांच्या उद्धटपणाचा त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकाळी 9 वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना तंबी देत, सकाळी 9 वाजता कार्यालयात हजर राहण्याचे बजावले आहे. त्यानंतर, बहुतांश मंत्र्यांनी मोदींच्या या सूचनेचे पालनही केल्याचे पाहायला मिळाले. तर, आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना कुठल्याही परिस्थितीत सकाळी 9 वाजता कार्यालयात पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, संबंधित सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही या नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्याचे बजावले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सरकारी बाबू आता 9 च्या आत कार्यालयात दिसणार आहेत. अन्यथा, उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही योगी आदित्यनाथ यांनी बजावले आहे. दरम्यान, सरकारी कर्मचारी जेवणासाठी गेल्यास टाईमपास करत बसतात. याचा, नागरिकांनाव विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे, अर्ध्या तासात जेवण उरकून कामावर हजर राहण्याचे आदेश, महाराष्ट्र सरकारने संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत. विशेष म्हणजे याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथGovernmentसरकार