शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

संपकरी कर्मचा-यांऐवजी आमदारांच्या वेतनात वाढ, खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:36 IST

तामिळनाडूमधील वाहतूक कर्मचा-यांच्या संपाला सात दिवस झाले असून, त्यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल होत आहे. हा संप मिटावा म्हणून कोणत्याही हालचाली न करता तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी आपले स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न चालवले असून, त्यासाठी आमदारांचे मासिक वेतन व भत्ते दुपटीने वाढविण्यासाठीचे विधेयक विधानसभेत मांडले आहे.

चेन्नई : तामिळनाडूमधील वाहतूक कर्मचा-यांच्या संपाला सात दिवस झाले असून, त्यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल होत आहे. हा संप मिटावा म्हणून कोणत्याही हालचाली न करता तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी आपले स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न चालवले असून, त्यासाठी आमदारांचे मासिक वेतन व भत्ते दुपटीने वाढविण्यासाठीचे विधेयक विधानसभेत मांडले आहे.द्रमुकप्रणित लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशनचे नेते व सरचिटणीस एम. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली या कर्मचाºयांनी कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव घातला. विविध वाहतूक महामंडळ कार्यालयांसमोरही निदर्शने करण्यात आली. तामिळनाडू सरकारने या कर्मचाºयांना देऊ केलेली वेतनवाढ कामगार संघटनांनी नाकारली आहे हंगामी चालक व वाहकांद्वारे ही बससेवा सुरू ठेवण्याचा सरकारने प्रयत्न केला पण ते प्रयत्न तोकडे पडले.

टॅग्स :Chennaiचेन्नई