शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गरजूंची सेवा करू शकलो याचेच सर्वाधिक समाधान, कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 08:04 IST

Chief Justice Dhananjay Chandrachud News: जे गरजू आहेत त्यांची आणि ज्यांना आपण ओळखत नाहीत किंवा कधी भेटलो नाहीत अशा लोकांची सेवा करू शकलो यापेक्षा दुसरी कोणतीच मोठी भावना असू शकत नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.

नवी दिल्ली - जे गरजू आहेत त्यांची आणि ज्यांना आपण ओळखत नाहीत किंवा कधी भेटलो नाहीत अशा लोकांची सेवा करू शकलो यापेक्षा दुसरी कोणतीच मोठी भावना असू शकत नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले. या यशस्वी कारकीर्दीत देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने मनात पूर्णत्वाची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्या. चंद्रचूड १० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. यानिमित्त नियोजित सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या उपस्थितीत न्या. चंद्रचूड यांना निरोप देण्यात आला.

पिता-पुत्रांनी जपले पावित्र्य ■ सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड यांनी वडील माजी सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांचा वारसा जपत सर्वसामान्यांना न्याय देताना कायद्याचे पावित्र्य जपले.■ २९ मार्च २००० रोजी मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून त्यांची सुरू झालेली कारकीर्द ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सर- न्यायाधीश या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचली. पिता-पुत्र देशाचे सरन्यायाधीश होण्याची ही एक ऐतिहासिक नोंद ठरली.

न्यायालयाने सदैव प्रोत्साहित केले न्यायालयानेच मला कायम प्रोत्साहित केले आहे. कारण असा एकही दिवस नाही, ज्यादिवशी असे वाटले की तुम्ही काहीच शिकले नाही किंवा समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली नाही. हे संस्था आणि न्यायाच्या उद्देशाबाबत आहे, जे आपण येथे कायम ठेवतो.- न्या. धनंजय चंद्रचूड

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय